Author: bittambatami.com

आरक्षणावरून आता आदिवासींचा एल्गार

धनगरांना धनगडांत सामवण्यास विरोध महायुतीच्या आमदारांनीच फडकावला लाल बावटा अकोले : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदीवासी धनगडांच्या आरक्षणात धनगरांचा समावेश करण्याच्या या जीआरविरोधात आदिवासींनीच…

निवडणूकीपुर्वी मुख्यमंत्र्यांचे मिशन पुनर्वसन !

शिरसाठ सिडकोचे अध्यक्ष तर अडसूळ, पाटलांना महामंडळ मुंबई : विधानसभा निवडणुकीपुर्वी पक्षातील नाराज नेत्यांची नाराजी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिशन पुनर्वसन सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संजय शिरसाठ यांना थेट सिडकोचे…

हिंदू समाज देशाचा शिल्पकार !

सरसंघचालक मोहन भागवतांचे प्रतिपादन नवी दिल्ली : हिंदू असणं म्हणजे, उदार असणं आणि प्रत्येक व्यक्तीप्रती सद्भावना दाखवणं, मग त्यांची धार्मिक श्रद्धा, जात किंवा आहारपद्धती काहीही असो, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राजस्थानातील एका…

अक्षय ऊर्जा परिषदेचे पंतप्रंधांनाच्या हस्ते उद्घाटन

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गांधीनगरमध्ये चौथ्या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेचे उद्घाटन करताना मला विश्वास आहे की येत्या तीन दिवसांत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि राजकारणाच्या भविष्यावर गंभीर चर्चा होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.…

जीभ छाटा नंतर आता गाडून टाकू !

शिवसेना आमदार संजय गायकवाडांची तालीबानी भाषा  गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल राहुल गांधींविरोधातील वक्तव्य भोवलं मुंबई : तालीबानी नेत्यांनाही लाजवेल अशी दंगलखोर भाषा वापरणे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना चांगलेच भोवले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते…

गुन्हेगारांना तात्काळ ठोकून काढणार-देवेंद्र फडणवीस

पुणे ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे स्थानकात उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत दादा पाटील.…

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

आज १७ सप्टेंबर, आजचा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले मात्र मराठवाडा प्रांत हा पारतंत्र्यातच होता. पूर्वी मराठवाडा हैदराबाद संस्थांनात…

साधनांना जोडली गेलेली नवी पिढी…

काहीतरी नवीन… श्याम तारे आपल्यापैकी अनेकांची पिढी रेडीओच्या काळात मोठी झाली असेल आणि इतरांची पिढी कदाचित संगणकांची सुरुवात झाली त्या काळातली असेल. परंतु आज शाळेत शिकणारी जी पिढी आहे ती…

हे दोष दूर व्हावेत…

परामर्ष हेमंत देसाई रिअल इस्टेट क्षेत्रातील संकटाबरोबरच बाजारात आत्मविश्वासाचा अभाव आणि देशांतर्गत अपुरी मागणी यांचा चीनी उद्योगांच्या विकासावर परिणाम होत आहे. भारत मात्र याचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला. खड्डेयुक्त रस्ते,…

मध्यावधीची चर्चा का?

बिहार हे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाते. येथून वाहणारे राजकीय वारे संपूर्ण देशाचे वातावरण बदलून टाकतात. केंद्रातील सध्याचे सरकारही बिहारच्या पाठिंब्यावर चालत आहे. सध्याच्या परिप्रेक्ष्यात बिहारच्या राजकारणाबद्दल बोलायचे झाले, तर…