द्विलक्षी अभ्यासक्रम होणार लवकरच बंद
पुढील वर्षांपासून कौशल्याधारित अभ्यासक्रम लागू मुंबई : राज्यातील बारावीला समकक्ष असलेल्या दोन वर्षांच्या द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाचे यंदाचे हे अखेरचे वर्ष ठरणार आहे. पुढील शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून या द्विलक्षी…
