मराठवाड्यात पावसाचा कहर
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४२० महसूल मंडळपैकी २८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतामध्ये पाणी साठले आहे. नदी नाल्यांना पूर आले असून लातूर जिल्ह्यात ढोरसावंगी येथे नरेश अशोक पाटील या तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४२० महसूल मंडळपैकी २८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतामध्ये पाणी साठले आहे. नदी नाल्यांना पूर आले असून लातूर जिल्ह्यात ढोरसावंगी येथे नरेश अशोक पाटील या तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू…
अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय तिरंदाजाचे कौशल्य वाढविण्यासाठी तिरंदाजीत भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्यात यश मिळवून देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणे येथे ३० कोटी रुपये खर्चून ज्येष्ठ…
मुस्लिम बांधवांना मशिदीत घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या नितेश राणेंवर हाजी शाहनवाज खान आक्रमक राज भंडारी पनवेल :काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांचे धर्मगुरू पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान…
राजेंद्र साळसकर मुंबई : मालवण येथील शिव पुतळ्या वरून संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण दूषित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी झाल्या प्रकाराची जाहीर माफी मागितली व छत्रपती…
मुंबई: प्रभादेवीतील परळ एस.टी. डेपो जवळील सत्यम रघुवंशी या कपड्याच्या दुकानाचे मालक नगराजजी शेषमलजी श्रीश्रीमालजी (जैन) वय-64 यांचे काल शनिवारी आकस्मिक निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल एल्फिन्स्टन रोड व्यापारी असोसिएशनने तीव्र दु:ख…
20 हून अधिक सरकारी शाळांमधील 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ ठाणे : प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे जिह्यातील शिक्षा व जनसेवा संस्था या सामाजिक संस्थेने मोठ्या संख्येने शासकीय शाळा व…
नवी मुंबई : श्री गणरायाच्या आगमनापूर्वी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळी कालावधीत पडलेले खड्डे दुरुस्त करून बाप्पाचे आगमन निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता सर्व विभागातील रस्ते सुधारण्याचे काम शहर अभियंता विभागाने युद्धपातळीवर…
अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड रुचिका शिंदे ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले. अनेक लोकपोयोगी कमी केली त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण…
नवी मुंबई : स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणाला व मानवी जीवनाला घातक असणा-या प्लास्टिकपासून सर्वांना वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे…