बदलांचा अजेंडा कायम राहणार…
विश्लेषण अनिकेत जोशी ताज्या निकालाचे विश्लेषण करता दिसते की, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची मते जेमतेम पाऊण टक्क्यांनी घटली आहेत. तरीही चोख कामगिरी बजावत मोदींनी एनडीएची सकारात्मक कामगिरी देशभर विस्तारली. भाजपच्या…
सर्वांनाच खुश करणारा लोकसभेचा निकाल !
वाचक मनोगत लोकसभा निवडणूक पार पडून निकाल समोर आला आहे ज्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी एनडीएने बहुमताचा आकडा पार केल्याने एनडीएचे नेते नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी आरूढ…
फडणविसांचा राजीनामा..?
१८ वी लोकसभा गठीत करण्यासाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले. देशात आणि महाराष्ट्रातही सत्ताधारी महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे सत्ताधारी गोटात अस्वस्थता आहेच. याच अस्वस्थतेचा परिपाक म्हणून…
सर्व्हेनेच आमचा घात केला-भावना गवळी
यवतमाळ : यंदाच्या निवडणूकीत सर्व्हेनेच आमचा घात केला. सर्व्हेचे कारण पुढे करत माझे तिकीट कापले नसते तर मी दोन लाखांच्या फरकाने निवडूण आले असते असा घरचा अहेर यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी यांनी पक्षाला…
खोटे एक्झिट पोल दाखवून शेअर बाजारात करोडोंचा घोटाळा
राहुल गांधींचा मोदी, शाहंवर आरोप नवी दिल्ली : सोमवारी शेअर बाजार उघडण्यापुर्वीच खोटे एक्झिट पोल दाखवून शेअर मार्केट वधारून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि शहांवर केला…
राज्यात पावसाची दमदार हजेरी
पुणे : महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर आहे, मॉन्सून राज्यात दाखल झाला आहे. आज गुरूवारी मॉन्सून कोकणात आला आहे . रत्नागिरीसह पावासाने राज्यात आज दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात उष्णतेचा पाऱ्याने उच्चांक गाठला होता.. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते. मात्र आता मॉन्सुन दाखल झाल्याने नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकला आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल अतिशय हळू सुरू होती. केरळमध्ये काही दिवस मुक्काम होता. त्यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटकात काही काळ थांबला होता. आज मात्र त्याने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. हा मॉन्सून रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेढक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून पुढे सरकला आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यामध्ये आजपासून पुढील तीन-चार दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गुरूवारी तर, शुक्रवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मीरा-भाइर्दंरमध्ये सोसायटीच्या सचिवावर गुंडाचा हातोड्याने हल्ला
मिरा-भाईंदर : मीरा भाईंदरमधील प्रकाश भवन या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सचिव अनंत तिवारी (वय ५५) यांच्यावर पापू ऊर्फ अरविंद कदम या गुंडाने हतोड्याने हल्ला केला आहे. तिवारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली…
शिवप्रेमींची साक्षीने रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा
अशोक गायकवाड रायगड : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. संभाजी राजे छत्रपती आणि जिल्हाधिकारी किशन जावळे…
