मुंबई पुन्हा चॅम्पियन
४२वेळा रणजी करंडकावर ताबा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मुंबई :अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाने अंतिम सामन्यात विदर्भच्या संघावर दणदणीत विजय मिळवत ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. मुंबईच्या…
