Category: विशेष लेख

लोककवी वामनदादा कर्डक

दिन विशेष श्याम ठाणेदार महाराष्ट्राचे लोककवी, शाहीर, आंबेडकरी चळवळीचे बुलंद कार्यकर्ते आणि समाज प्रबोधनकार वामन तबाजी कर्डक यांची काल म्हणजे १५ मे रोजी २० वी पुण्यतिथी होती. त्यांच्या २० व्या…

संघर्षपूर्ण राजकारणाची शक्यता

दखल डॉ. अशोक चौसाळकर निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आपली ध्येयधोरणे जाहिरनाम्यांमध्ये स्पष्ट करत असले तरी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर यातील बहुसंख्य मुद्दे मागे पडताना दिसतात. सार्वत्रिक निवडणुकांचा महत्त्वपूर्ण टप्पा…

म्युच्युअल फंडाशी संबंधित नियमांमध्ये बदल

बाजार नियामक ‘सेबी’ने म्युच्युअल फंडांची आघाडी रोखण्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची तयारी केली आहे. यासाठी ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने आपल्या म्युच्युअल फंड नियमांमध्ये बदलांना मान्यता दिली आहे. यासाठी…

पराक्रमाचे दुसरे नाव…

स्मरण भागा वरखडे छत्रपती संभाजी हे इतिहासातील फार मोठे नाव आहे. त्यांचे अवघे जीवनचरित्र अनेक थरारक घटनांनी भरले आहे. प्रेमाबरोबरच पराकोटीचा मत्सर, द्वेष झेलणार्‍या या राजाने अखेरच्या श्वासापर्यंत आपले स्वत्व…

जगाला स्वाभिमानाची प्रेरणा देणारे महाप्रतापी धर्मवीर संभाजी महाराज

विशेष रमेश कृष्णराव लांजेवार छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे इ.स.१६५७ रोजी पुरंदर येथे झाला आणि हिंदवी स्वराज्यात तेजस्वी तारा प्रगट झाला.राजपुत्र असल्यामुळे रणांगणातील मोहीम व राजकारणातील डावपेच यांचा संपूर्ण…

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी तपासाची दिशा भरकटली का?

वाचक मनोगत डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आलेल्या निकालाचे फिर्यादी आणि आरोपी अशा दोन्ही पक्षांनी स्वागत केले असले, तरी या प्रकरणात अपेक्षित न्याय झाला असे दोन्ही पक्षांना वाटत नाही ज्यामुळे हे दोन्ही…

बेपर्वाईमुळे जंगलाची राख

पर्यावरण महेश देशपांडे उत्तराखंडमधील डोंगराळ भागातील जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या हंगामात जंगलाला आग लागण्याच्या ८८६ घटना घडल्या असून आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर…

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

दिन विशेष श्याम ठाणेदार आज ११ मे, आजचा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९९९ सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास महामंडळ ( टी डी बी )…

निवडणूक निकालानंतर मोबाईल रिचार्ज महागणार

सध्या देशात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून २०२४ रोजी लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला फटका बसण्याची शक्यता आहे. निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर…

जनमताचा आरसा दिसतोय

पैलू सुभाष लांडे देशातील सार्वत्रिक निवडणुकींमुळे वातावरण ढवळून निघत असताना हळूहळू जनमताचा कलही समोर येत आहे. त्यानुसार ‘एनडी’च्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी सरस असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: शेतकरी, कामगार, विद्यार्थी…