Category: विशेष लेख

मतदान रंगले, सरशी कोणाची?

विश्लेषण प्रा. नंदकुमार काळे एव्हाना मतदानाचे आकडे समोर येत असून मतदानाच्या तिसर्‍या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र उमेदवारांमधील चुरस, पक्षांचे यशाचे दावे आदी लक्षात घेता ही निवडणूक इतिहासात वेगळी…

…तो खरा कामगार दिन

पैलू प्रा. अशोक ढगे दर वर्षी कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या प्रश्नांचा उहापोह होत असला तरी त्यांची स्थिती सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही. उलटपक्षी, वाढती बेरोजगारी ही अनेकांपुढील मोठी समस्या आहे.…

नव्या वळणावरचा महाराष्ट्र

दिन विशेष भागा वरखडे एकीकडे लोकसभा निवडणुकींची धामधूम तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना साजरा होत असणारा यंदाचा महाराष्ट्र दिन खास म्हणायला हवा. अलिकडे राज्याने बर्‍याच अप्रिय घटना…

चांगल्या पावसाच्या शक्यतेने महागाई नियंत्रणात येणार

मॉन्सूनच्या सामान्य पावसाच्या अंदाजानुसार खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्याची सरकारची अपेक्षा आहे. अर्थ मंत्रालयाने मासिक आर्थिक अहवालात म्हटले आहे की परकीय चलनाची मजबूत आवक आणि अनुकूल व्यापार तूट यामुळे रुपया अधिक…

आला उन्हाळा तब्येत सांभाळा

उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसतात. यात शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर…

व्यसनमुक्तीसाठी झटणारे तुकडोजी महाराज

विशेष अमोल स. भा. मडामे वरील अभंगातून तुकडोजी महाराज मुलांवर व्यसनांची छाया पडू नये त्यासाठी पालक व शिक्षकांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असा संदेश देतात. तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव…

नद्या आ वासताहेत…

पर्यावरण मिलिंद बेंडाळे प्रत्येक नदी समाजासाठी, देशासाठी आणि पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वाची असली, तरी मोठ्या नद्यांपेक्षा लहान नद्यांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. छोट्या नद्यांना जोडूनच मोठ्या नद्या तयार होतात. लहान…

मान्सूनचा सुखद सांगावा

मागील काही वर्षात दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्याने सुखद धक्का दिला आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज बळीराजासाठी सुखावणारा आहे. कारण यावर्षी सरासरीच्या…

हवामानबदल आणि जागतिक तणावामुळे महागाई वाढण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेने आपल्या मासिक अहवालात हवामानातील बदल आणि जागतिक तणावाला महागाई कमी होण्याचा सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याने आपल्या अंदाजात म्हटले आहे की या उन्हाळी हंगामात कमाल…

प्रचार अर्थपूर्ण व्हायचा तर…

मागोवा विठ्ठल जरांडे वादग्रस्त विधाने आणि कमरेखालचे वार यामुळे निवडणुकीची प्रचारपातळी खालावली आहे. झालेली आणि रखडलेली विकासकामे आणि त्यामुळे जनसामान्यांचे बाधित होत असलेले आयुष्य हा प्रचारसभांमधील हुकमी मुद्दा ठरु शकतो.…