अकल्पित, अविस्मरणीय!
विशेष श्रीशा वागळे गेल्या अकरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. भारतीय संघाला हुलकावणी देणारा विश्वविजय वेस्ट इंडिजच्या भूमीत साकारला. भारतीय संघ या स्पर्धेत ‘चॅम्पियन’सारखा खेळला आणि ‘चॅम्पियन’ ठरला. तमाम भारतीय क्रिकेट…
विशेष श्रीशा वागळे गेल्या अकरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. भारतीय संघाला हुलकावणी देणारा विश्वविजय वेस्ट इंडिजच्या भूमीत साकारला. भारतीय संघ या स्पर्धेत ‘चॅम्पियन’सारखा खेळला आणि ‘चॅम्पियन’ ठरला. तमाम भारतीय क्रिकेट…
जळगांवचे आमचे पत्रकार मित्र श्री. श्रीकांत पुरुषोत्तम कुलकर्णी उर्फ एस. पी. कुलकर्णी हे निष्ठावंत शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना १९ जून १९६६ रोजी स्थापन केली.…
वाचक मनोगत लोकसभेच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार जेव्हा संसदेत पहिल्यांदा एकत्र येतात तेव्हा त्यांना खासदारकीची शपथ दिली जाते. हा शपथविधीसुद्धा मनोरंजक असतो. या शपथविधीच्या कार्यक्रमात खासदारांच्या विविध छटा पाहायला मिळतात. खासदारांपैकी…
विश्लेषण राही भिडे …अखेर प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात आल्याच! त्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरत आहेत. काँग्रेसच्या महासचिव आणि कथित संकटमोचक प्रियांका गांधी-नेहरू परिवारातील संसदीय राजकारणात येणाऱ्या दहाव्या सदस्य आहेत.…
मागील काही वर्षात शहरात सिमेंटच्या जंगलाने गर्दी केली आहे. मोठमोठ्या इमारती आणि टॉवर्स उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. जितक्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली तितक्या प्रमाणात वुक्ष लागवड…
वाचक मनोगत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मोठा तालुका आहे.तालुक्यातील दळणवळण व्यवस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या आगारावर अवलंबून आहे. आगाराची व्यवस्था पाहण्याकरता आगार व्यवस्थापक, प्रवाशांच्या गाड्या वेळेवर सोडण्यासाठी वाहतूक नियंत्रक आहेत.…
आज २६ जून, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती. आजच्याच दिवशी १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई असे…
दरवर्षी २६ जूनला जगभर आंतरराष्ट्रीय नशा निरोधक दिवस साजरा केल्या जातो.नशेली वस्तुंचे निवारण व्हावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र महासभेने ७ डिसेंबर १९८७ ला एक प्रस्ताव पारित केला व त्या अनुषंगाने…
विश्लेषण किशोर आपटे शिक्षक पदवीधर मतदारांनो जागरूक मतदानातून पुरोगामी महाराष्ट्रात क्रांती घडवा! नुकत्याच पार पडलेल्या २०२४च्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदारांनी त्यांचा कौल दिला. सत्तेसाठी वाटेल ते करत कायदा संविधान…
देशात डाळींच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सरकारने एक आदेश जारी करून तूर आणि हरभरा डाळीवर साठा मर्यादा लागू केली आहे. यामुळे डाळींच्या साठेबाजीला…