Category: विशेष लेख

नोकरदार बुडाले कर्जाच्या खाईत

भारतातील नोकरदारांसंदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यामध्ये भारतीय नोकरदार वर्ग पूर्वीपेक्षा जास्त कर्जात बुडल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कर्ज घेणाऱ्यांची संख्या आणखी वाढली आहे. बहुतेक नोकरदार लोकांवर…

चहा, बिस्कीट, तेल शांपू महागणार

सर्वसामान्य माणसाला महागाईचा नवा तडाखा बसण्याची शक्यता आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी तसेच खाद्यपदार्थ आणि वस्तू (उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल, शाम्पू अशा सर्वच) महागण्याची शक्यता आहे. जुलै- सप्टेंबर तिमाहीमध्ये ‌‘हाय प्रोडक्शन…

दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरीच जबाबदार?

दिल्लीतील प्रदूषणाला पंजाब, हरियाणातील शेतकरीच जबाबदार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पण्यावरून वाटण्याची शक्यता आहे. ‌‘इस्त्रो‌’च्या अहवालाचा आधार त्यासाठी घेतला जात आहे; परंतु प्रदूषणाला केवळ पिकांचे काड जाळणे कारणीभूत नसून शहरवासीयही…

फ्लाईंग शीख मिल्खा सिंग

भारतातीलच नव्हे तर जगातील महान धावपटूत ज्यांची गणना होते असे भारताचे महान धावपटू फ्लाईंग शीख मिल्खा सिंग यांची आज जयंती. फ्लाईंग शीख अशी उपाधी मिळालेल्या मिल्खा सिंग यांचा जन्म २०…

डिस्ने आणि रिलायन्स एंटरटेनमेंटचे विलीनीकरण

डिस्ने आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांचे विलीनीकरण पूर्ण झाले. दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. आता भारतातील सर्वात मोठी करमणूक कंपनी असण्यासोबतच ‌‘जिओस्टार‌’ एक स्पोर्टस पॉवरहाऊसदेखील असेल. स्पर्धा आयोग आणि…

वाढतेय बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या

टीआयएसएसच्या ताज्या अंतरिम अभ्यास अहवालानुसार मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायांच्या वाढत्या संख्येचा गंभीर सामाजिक आणि आर्थिक परिणाम होत आहे. काही राजकीय संघटना व्होट बँकेच्या राजकारणासाठी या अवैध स्थलांतरितांचा वापर करत…

अनिल अंबानींच्या कंपन्यांची बोगस खाती

कॅनरा बँकेने अनिल अंबानी यांच्या ‌‘रिलायन्स कम्युनिकेशन्स‌’ला आणखी एक धक्का दिला आहे. कॅनरा बँकेने रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स इन्फ्राटेल आणि रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड ही फसवणूक खाती असल्याचे घोषित केले आहे. कॅनरा…

भारतात पुढच्या महिन्यात धावणार हायड्रोजनवर ट्रेन

भारतात पुढील महिन्यात दळणवळण क्षेत्रात क्रांती येणार आहे. देशात रस्त्यांचे जाळे घट्ट आहे. आता रेल्वेचे जाळेही दाट करण्यावर मोदी सरकारने भर दिला आहे. त्यातच पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन…

संसाधानाचं शोषण आणि पर्यावरण

विकसनशील देश जागतिक आर्थिक गटांमध्ये मजबूत होत नाहीत, तोपर्यंत हवामानबदलाच्या समस्येचा ठोस मुकाबला करता येणार नाही. सर्वांना सोबत घेतल्याशिवाय हा लढा अशक्य आहे. हवामानबदलाविरुद्धच्या लढ्यामध्ये देशांचे अनेक स्तर गट आहेत;…

विद्यार्थ्यांसाठी समाज-माध्यमे घातकच

काहीतरी नवीन… श्याम तारे मुलांच्या हाती मोबाईल देणे हे आता सामान्य झाले असले तरीही त्याचे दुष्परिणाम मुलांवर होतात की नाही यावर सध्या वाद-विवाद सुरु आहेत. काहींच्या मते हे नवे तंत्रज्ञान…