दाढी दंडा विरोधात न्यायालयात धाव
रमेश औताडे मुंबई :काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई महानगर पालिकेत घडला आहे. दाढी…
रमेश औताडे मुंबई :काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई महानगर पालिकेत घडला आहे. दाढी…
माहीत असावे… मोबाईल गेमचं व्यसन अनेकांना असतं. त्यातही तरूण आणि लहान मुलांना याचं व्यसन लवकर लागतं. मोबाईलवर नवनवे गेम येत असतात आणि आधी त्याची सवय आणि मग त्यांचं व्यसन कसं…
शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यशी निकराची झुंज देत असलेली व्यक्ती अनेकांच्या पाहण्यात येत असते. जीवनातील शेवटची घटका मोजत असलेले असे हजारो रूग्ण आपल्या आसपास आहेत की,…
काहीतरी नवीन… श्याम तारे आपल्या घरात आपले लक्ष काही दिवस एखाद्या कोपऱ्याकडे राहिले नाही की लगेच तेथे कोळी कीटक आपले चिकट जाळे पसरवून आपला संसार थाटतो आणि अडकलेल्या छोट्या जीवांवर…
आपल्या देशात मिली जुली सरकार असणे हेच आता फायद्याचे राहणार आहे अशा आशयाचे विधान शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले असल्याचे वृत्त आहे. असे विधान करण्यापूर्वी…
मुंबई : अवघा देश लोकसभेच्या निवडणूकीत दंग असताना या देशाला जगवणारा शेतकऱ्याचे दुख: संपता संपत नाहीय. दुख:च्या ओझ्याखाली हा शेतकरीच संपत चालल्याची विदारक आकडेवारी समोर आलीय. महाराष्ट्रातील एकट्या मराठवाडा विभागात आठ जिल्ह्यातील २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या…
मुंबई : राज्यात आज अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला. अवकाळी पावसाने उन्हाच्या तडाख्यापासून सूटका झाली असली, तरी उन्हाळी पिके आणि आंब्याला मोठा फटका बसला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर…
मुंबई : मान्सूनपुर्व पावसाने दिलेल्या तडाख्यानंतर मुंबई दिवसेंदिवस तापत असून, गुरुवारच्या उष्ण आणि दमट हवामानाने तर मुंबईकरांचा अक्षरश: घामटा काढला. सकाळपासूनच उष्ण वातावरणात नोंदविण्यात आलेल्या ७० टक्के आर्द्रतेमुळे मुंबईकरांचा घाम निघाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत उष्ण आणि दमट…
नाशिक : सध्या महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे. एकीकडे एकनाथ शिंदेची पांडव सेना आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची कौरव सेना आहे. आपल्याला आता या कौरव सेनेविरुध्द धनुष्य उचलायचे आहे, अशी तुफान फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मनमाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या…