Category: होम

राजस्थानचे आकर्षक किल्ले

राजस्थानचे नाव घेताच राजवाडे आणि किल्ले आठतात. या शहरामध्ये तुम्हाला प्रेक्षणीय स्थळांपासून खरेदीपर्यंत अनेक ठिकाणे पाहायला मिळतील. हे शहर ऐतिहासिक किल्ल्यांसाठी जगप्रसिद्ध तर आहेच पण त्यांचा इतिहाससुद्धा जाणून घेण्यासारखा आहे.…

सर्वच पक्षांनी विचार करणे गरजेचे…

काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेला निवडणूक जाहीरनामा, त्यांच्या नेत्यांनी विविध सभांमध्ये केलेली अर्थविषयक विधाने, आणि त्यातच काँग्रेसच्या परदेशातील शाखांचे दायित्व असलेले गांधी घराण्याचे निकटवर्तीय सॅम पित्रोडा यांनी केलेले विधान यामुळे देशातील…

निवडून दिले तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार-राणे

रत्नागिरी : कोकणात बेरोजगारीची समस्या मोठी आहे, त्यामुळे भविष्यात कोकणात मोठे उद्योगधंदे आणून रोजगार देणार, मला जर निवडून दिलात तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार अशा शब्द भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी कोकणवासीयांना दिला. नरेंद्र मोदींना…

सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा- शिंदे

छत्रपती संभाजीनगर : सर्वात फास्ट रंग बदलणारा सरडा अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, लाव रे तो व्हिडिओ म्हणत एकनाथ शिंदेनी भरसभेत उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ दाखवला.…

ठाण्यात विचारेंनी अर्ज घेतला: महायुतीत अजुनही सस्पेंस

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच आज राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमका कोण उमेदवार उभे राहणार याबाबत अद्यापही संस्पेंस कायम आहे. एकीकडे राजन…

दुसऱ्या टप्प्यात राज्यात  ५३.५१ टक्के  मतदान 

मुंबई :  महाराष्ट्रात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या  लोकसभेच्या आठ जागांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३. ५१ टक्के मतदान झाले. काही तुरळक  घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. काही ग्रामस्थांनी त्यांच्या अडचणीमुळे मतदानावर बहिष्कार टाकला. काही…

दुष्काळात महाराष्ट्राला मदत करणाऱ्या अमुलवर मोदींनी खटला भरला- पवार

सोलापूर : दुष्काळात महाराष्ट्राला मदत करणाऱ्या अमुल कंपनीवर गुजराच्या तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी खटला भरला होता असा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला आहे. दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना आमच्या विनंतीनुसार…

मुंबई कोस्टलचे ‘मिशन महाकाय’ यशस्वी !

मुंबई : कधी सागरांच्या लाटांचा तडाका तरी कधी धरणीमातेंनी घेतलेली सत्वपरिक्षा अशा अग्निदिव्यातून पुर्णत्वाच्या दिशेने निघालेला मुंबई कोस्टल रोडवरील सर्वात महत्वाचे आणि एतिहासिक असे मिशन महाकाय अखेर शुक्रवारी २६ एप्रिलच्या पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी यशस्वी झाले.…

सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्या; उमदेवारांना मात्र दिला दिलासा

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने ईव्हिएमच्या विरोधात सर्व याचिका आज फेटाळून लावल्या. ईव्हिएमव्दारे मतमोजणी न करता व्हिव्हिपॅट मधील मतपावत्यांची शंभर टक्के मोजणी करा ही याचिकाकर्त्यांची मुख्यमागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत…

एमए शिकलेल्या युवकाचा ईव्हीएमवर कुऱ्हाडीचा घाव

नांदेड : नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रात एमए शिकलेल्या एका युवकाने एन मतदान सुरु असताना व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडल्या. भानुदास एडके असे या व्यक्तीचे नाव…