Category: होम

‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी बिटकॉइन स्कॅमचा पर्दापाश करताना सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमधिल आवाज हा सुप्रीया सुळेंचाच असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिटकॉइन स्कॅमबाबत ही…

नाना पटोले, सुप्रीया सुळेंवर बिटकॉईन स्कॅमचा आरोप

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भाजपाने काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉइन स्कॅम केल्याचा तसेच परदेशी चलन निवडणुकीत वापरल्याचा मोठा आरोप केला आहे. मतदान सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला माजी…

जगात भारत सर्वांधिक प्रदूषित

 पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्ये भारतातील आठ शहरे मुंबई : जगातील सर्वांधिक प्रदुषित शहरात भारताने अव्वल क्रमांक पटकावला आहे. जगातील पहिल्या दहा प्रदुषित शहरांपैकी तब्बल आठ शहरे भारतातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची…

पैसे वाटप संशयावरून कोपरखैरणेत हाणामारी 

नवी मुंबई : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया संपण्यास काही तास राहिले असता स्वराज्य पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यात हाणामारी झाली आहे. सेक्टर पाच येथील माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयासमोर सदर प्रकार घडला. मतदान…

चहाल वेळ नसते पण वेळेवर चहा मिळाल तर… मतदानाच्या धामधुमती उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी चहाचा कार्यकर्त्यांसमवेत असा आस्वाद घेतला.

मतदान संपले, आकड्यांचा खेळ सुरू महाराष्ट्रातही एक्झिट पोलचा ‘झोल’

 महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्याबाजूने , 3 मविआच्या बाजूने तर एकात कुणालाच बहुमत नाही मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तब्बल ६० टक्के मतदान झाले असून आता महाराष्ट्रात एक्झिट पोलच्या आकड्यांचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी आज मतदान झाले आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यापुर्वीच महाराष्ट्रात एक्झिट…

नोकरदार बुडाले कर्जाच्या खाईत

भारतातील नोकरदारांसंदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यामध्ये भारतीय नोकरदार वर्ग पूर्वीपेक्षा जास्त कर्जात बुडल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कर्ज घेणाऱ्यांची संख्या आणखी वाढली आहे. बहुतेक नोकरदार लोकांवर…

चहा, बिस्कीट, तेल शांपू महागणार

सर्वसामान्य माणसाला महागाईचा नवा तडाखा बसण्याची शक्यता आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी तसेच खाद्यपदार्थ आणि वस्तू (उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल, शाम्पू अशा सर्वच) महागण्याची शक्यता आहे. जुलै- सप्टेंबर तिमाहीमध्ये ‌‘हाय प्रोडक्शन…

दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरीच जबाबदार?

दिल्लीतील प्रदूषणाला पंजाब, हरियाणातील शेतकरीच जबाबदार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पण्यावरून वाटण्याची शक्यता आहे. ‌‘इस्त्रो‌’च्या अहवालाचा आधार त्यासाठी घेतला जात आहे; परंतु प्रदूषणाला केवळ पिकांचे काड जाळणे कारणीभूत नसून शहरवासीयही…

निव्वळ धूळफेक

  महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार ऐन जोमात सुरू असताना रब्बी पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ केल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. विधानसभेच्या निवडणुकीत त्यावरून श्रेय घेतले जात…