Category: होम

घड्याळ चिन्ह गोठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली: शरद पवार गटाने अजितदादा गटाचे घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिला. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढण्याचे निर्देश दिले. या परिपत्रकात तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना…

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार- अमित शाहा

जिंतूर : महाराष्ट्रातील सर्व विभागात जाऊन आलो.  येत्या २३ तारखेला महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीचे सरकार बनणार आहे”, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते परभणीत भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. अमित…

विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला- शिंदे

अंबरनाथ : ज्या लाडकी बहीण योजनेला विरोध करत होते, तशीच योजना आणून जास्त पैसे देण्याचे जाहीर करतात. आमचीच योजना कॉपी करतात. फक्त योजनाच नाही तर वचननामाही विरोधकांनी चोरला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.…

कोकण अदानीला आंदण देणार नाही- उद्धव ठाकरे

कणकवली : महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं इथला दिवटा म्हणाला. यांना जोडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काही चांगलं होईल म्हणतोस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर…

रामदास कदमांना नजरकैदेत ठेवा; स्थानिक भाजप नेत्यांची मागणी

गुहागर : “शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवावे किंवा मनोरुग्णालयात ठेवावे”, अशी मागणी भाजपच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे. ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे.…

क्रांतिकारकांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे

आज १४ नोव्हेंबर, स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल क्रांतिकारक तसेच क्रांतिकारकांरांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी लाखो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले त्यात वस्ताद लहुजी…

पंजाबचे वाळवंट?

‘ग्रेन बाऊल‌’ म्हणून ओळखला जाणारा पंजाब भारतीय शेतीचा आधारस्तंभ आहे. तिथली सुपीक माती आणि समर्पित शेतकरी दरवर्षी लाखो टन धान्याचे उत्पादन करतात, जे भारताच्या अन्न गरजा पूर्ण करतातच पण निर्यातीतही…

भुई धोपटण्याचा प्रकार

  काश्मीरमधील 370 वे कलम रद्द करण्यास कुणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. विधानसभा बरखास्त करून संसदेत हा विषय मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता काळाची…

प्रताप सरनाईकांना मत म्हणजे विकासाला मत- योगीं आदित्यनाथ

अनिल ठाणेकर /अरविंद जोशी ठाणे : ओवळा माजिवडा १४६ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक चौथ्यांदा उभे राहिले आहेत. त्यांना दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत आहे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे…

भुई धोपटण्याचा प्रकार

काश्मीरमधील 370 वे कलम रद्द करण्यास कुणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. विधानसभा बरखास्त करून संसदेत हा विषय मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता काळाची चक्रे…