Category: होम

आयटी कंपन्यांमध्ये एवढा ताण कशाचा?

नोंद प्रसाद देशपांडे बड्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीभोवतीचे वलय गेल्या काही वर्षांमध्ये काहीसे फिकट झाले आहे. कामाचा अतीताण आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक-शारीरिक त्रासाच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. अलिकडेच एका मोठ्या…

कांद्याचा विधानसभेलाही वांदा

शेतीमालाच्या धोरणाच्या बाबतीत धरसोडपणा सरकारला विधानसभेच्या निवडणुकीतही नडण्याची शक्यता आहे. कांदा जास्त असताना निर्यातबंदी, निर्यातशुल्कात वाढ असे आततायी निर्णय घेतले. वारंवार मागणी करूनही निर्यातबंदी हटवली नाही. गुजरात, कर्नाटकचा कांदा निर्यात…

नाभिक समाजाला काँग्रेसच न्याय दईले- नाना पटोले

मुंबई : नाभिक समाजाला काँग्रेसच न्याय देईल. आमचे सरकार आल्यास तुमच्या मागण्या पुर्ण करु असा विश्वास काँग्रेसचे प्रदशाध्यक्ष नाना पटोले यांना मुंबईतील आझाद मैदानात आयोजीत सकल नाभिक समाजाच्या महाआंदोलनास भेट देऊन दिला. समाजातील वंचित घटकांना…

आम्हीच गतीमान शक्तिमान या भ्रमातून बाहेर पडा – वडेट्टीवार

मुंबई  :  आम्हीच शक्तिमान आणि आमचं सरकार गतिमान‘ या भ्रमातून महायुती सरकारने आता बाहेर पडावं. असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला दिला आहे. आपल्या ट्विट मधून वडेट्टचीवार म्हणतात की, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवणे तर महायुती सरकारला जमलेच, वरून जी गुंतवणूक, उद्योग आधीपासून होते ते सुद्धा यांना टिकवून ठेवता आले नाही.पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहत हे वाहन निर्मिती उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र आहे. परंतु येथील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे येथील उद्योगांना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित व्हावे लागत आहे. महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे मेक ईन महाराष्ट्र ऐवजी क्वाईट महाराष्ट्र सुरू झाले. असे स्पष्ट करून वडेट्टीवार म्हणतात की भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः मान्य करतात की महाराष्ट्र गुंतवणूक येत नाही, महाराष्ट्रातील नागपूर सारखे शहर स्मार्ट होवू शकत नाही.पक्षातील मंत्री, उद्योग समूह, संघटना, जनता सर्व मिळून महायुती सरकारचे लक्ष या स्थितीकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे मुजोर सत्ताधारी काही एकायला तयार नाही. इंजिन एक असो की ट्रीपल महायुती सरकारने भ्रमातून आता बाहेर यावे. अशी घणाघाती टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.

गाई आता ‘राज्यमाता’

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी  मुंबई : गाईंना आता राज्यमातेचा दर्जा महाराष्ट्रात देण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये गाईंना राज्यमातेचा दर्जा देण्यासह विविध खात्यांसह एकूण ३८ निर्णय घेण्यात आले…

‘सरकारी अनुदानाची शाश्वती नाही, लाडक्या बहिनीला पैसे द्यावे लागतात’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा स्वपक्षाला टोला  नागपूर : सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही, त्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवले पाहिजे. माझे तर असे  मत आहे की, सरकार विषकन्या आहे. सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते. सरकारी अनुदानाची…

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजाराचे अनुदान जमा

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

रामदास कदमांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा

श्रीकांत शिंदेच्या मेव्हण्याला तिकीट दिल्यास गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही. स्वाती घोसाळकर रत्नागिरी: महाराष्ट्रातील विधानसभेचे बिगूल अजून वाजले नसले तरी सर्वच पक्षात रणशिंग मात्र फुंकली जात आहेत. विरोधी पक्षांना आव्हान देणे तसे…

मराठा आरक्षणबाबातचा ‘शिंदे समिती’चा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला

 मराठा-कुणबीचे ५४ लाख पुरावे अहवालामध्ये १६ शिफारशी शासनास सादर मराठा समाज मागास असल्याचा दावा करता येणे शक्य शैलेश तवटे मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचा तिसरा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला आहे. सार्वजनिक…