Category: होम

ठाण्यात १५८ गणेशोत्सव मंडळे मंडप परवानगीच्या प्रतिक्षेत,

 ३०७ पैकी १४९ गणेशोत्सव मंडपांना परवानगी ठाणे : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असतानाच, गणेशोत्सवाच्या मंडपासाठी अर्ज करणाऱ्या ३०७ मंडळांपैकी १४९ मंडळांना पालिका प्रशासनाने परवानगी देऊ केली आहे. उर्वरित…

डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून ठाण्यातील वाहतुकीचे नियोजन !

 वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसांचे फसलेले नियोजन कारणीभूत – अभिजीत पवार   ठाणे : शहरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून वाहतुकीचे नियोजन वाहतूक पोलीस करीत आहेत. यामुळे या…

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा- 2024’ आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक श्रीगणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करुन समाजामध्ये एकात्मता आणि सामाजिक सलोखावृध्दी ही उद्दिष्ट्ये साध्य होण्यासाठी तसेच या माध्यमातून पर्यावरणाचे महत्व प्रसारित होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास…

५५ कोटी खर्चून होणार हायवेवर मीरा भाईंदर हद्दीत ३ भुयारी मार्ग व एक पादचारी पूल – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर/अरविंद जोशी   मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवर मीरा भाईंदरच्या हद्दीत ३ भुयारी मार्ग म्हणजेच वाहनांचा अंडरपासची कामे व एका फूटओव्हरब्रीजच्या मंजूर झाली असून सुमारे ५५ कोटी रुपये खर्च करून…

 गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी मोफत बससेवा

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वतीने यंदाही डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्वासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते.…

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंतीनिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

शांती, समता व अहिंसा यांची शिकवण देणारे महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन…

मिठागराच्या जमिनी मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या सूचना – नरेश म्हस्के

अनिल ठाणेकर ठाणे : विकासकामांसाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यासंदर्भात ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग…

पण लक्षात कोण घेतोय ?

भारतीय रिझर्व्ह बँक, वेगवेगळ्या वित्तीय संस्था, तज्ज्ञ सकल उत्पादन वाढीबाबत आणि देशाच्या आर्थिक विकासाबाबत अंदाज व्यक्त करत असतात. या अंदाजांना अभ्यासाचा आधार असतो. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचे सकल…

महायुतीचे कायदा सुव्यवस्थेपेक्षा पैसा वसुलीवर लक्ष – चेन्नीथला

मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व…