Category: होम

नवी मुंबईतील मार्केट तत्परतेने सुरु करा-डाॅ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधून तयार झालेल्या वास्तू विहित प्रयोजनासाठी वापरात याव्यात असे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागांच्या आढावा बैठकीत दिले होते.…

पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया आणखी दोन दिवस स्थगित

मिरा भाईंदर : वसई विरार पोलिस आयुक्तालयात २३१ पोलीस शिपाई रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. सुरुवातीला १९ जून ते २५ जुन दरम्यान भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस…

वस्ताद सुधीर कांबळे यांना राज्य क्रीडारत्न पुरस्कार

मुंबई : भाईंदर (पूर्व) येथील शिवशंभो मर्दानी आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद सुधीर गणपत कांबळे यांना लाठी व दांडपट्टा या क्षेत्रात चार दशकांपेक्षा जास्त वर्षे योगदान दिल्याबद्दल उस्मानाबाद येथील प्युपिल्स ऑलम्पिक असोसिएशन…

नीट समुपदेशन रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नीट युजी समुपदेशनावर बंदी घालण्यास पुन्हा नकार दिला आहे. अंतिम सुनावणीनंतर परीक्षा रद्द झाल्यास समुपदेशनही रद्द करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी ११ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे अपील…

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची ठाण्यात संततधार 

ठाणे : सलग दुसऱ्या दिवशी पावसाची ठाण्यात संततधार सुरुच राहील्यामुळे ठाणेकरांची तारांबळ उडाली. पहाटेपासूनच शहराच्या विविध भागात चांगला पाऊस झाला. यात काही सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी वृक्षांची पडझड झाली, त्यात काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे…

विशाळगडाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड : सध्या विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, पण योग्य वेळ येताच विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर केलेल्या भाषणात दिले. दुर्गे दुर्गेश्वर रायगडावर 351 वा…

मस्ती उतरवायला वेळ लागणार नाही – महाजन

मुंबई : ठाकेरेंच्या शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊत यांनी मोदींवर केलेल्या ब्रँड नव्हे ब्रँडीच्या टीकेवर उद्धव ठाकरेही दाद देत होते, याचं दुःख आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. लोकसभेत ९ जागा आल्या त्याचा उन्माद दिसतोय. त्यामुळे मस्ती…

पुढचा डोस कधी द्यायचा हे लवकरच सांगेन – शरद पवार

बारामती : मोदींपेक्षा जास्त मताने तुम्ही तुमचा खासदार जिंकविला. मोदींची गॅरंटी इथे चालली नाही. शेतकऱ्याला कसे अडचणीत आणता येईल याचाच विचार हे मोदी सरकार करत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार ते खाणाऱ्यांचा विचार करतात, अरे परंतू जर पिकवणाऱ्यानेच…

डोंबिवलीत रेल्वे तिकीटासोबत ‘पाऊस फ्री’

डोंबिवली – अवघ्या महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन झालेय. शेतकरी खुष झालेत. पण या पावसामुळे डोंबिवलीकरांचे मात्र हाल झाले आहेत. डोंबिवलीत रेल्वे तिकीटासोबत ‘पाऊस फ्री’ मिळत आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या…