१८ जून हा का आहे काळा दिवस?
१८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती झाली. अनुच्छेद ३१ (ए) व (बी) मध्ये बदल करून, नवे परिशिष्ट-९ संविधानात घुसडण्यात आले. मूळ संविधानात हे परिशिष्ट नव्हते. या परिशिष्टात टाकलेले कायदे…
१८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती झाली. अनुच्छेद ३१ (ए) व (बी) मध्ये बदल करून, नवे परिशिष्ट-९ संविधानात घुसडण्यात आले. मूळ संविधानात हे परिशिष्ट नव्हते. या परिशिष्टात टाकलेले कायदे…
देशात लोकसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत सर्वच विरोधी पक्ष हे येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष ईव्हीएम मशीन हॅक करून घोटाळा करणार असा आरोप करीत होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी भारतीय जनता…
कराड – महाविकास आघाडीत कुठेही बिघाडी नाही. आम्ही १८० जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करू, सांगलीच्या निकालातून धडा घ्यायला हवा असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, साताऱ्यात महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला हे मान्य करावे लागेल. आम्ही यात…
ठाणे : पोलीस दलात नोकरीच्या अनुषंगाने तयारी करणार्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ठाणे आणि रायगड (Raigad) जिल्ह्यात विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस भरतीची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31 हजार 63 अर्ज दाखल झाले आहेत. तर ही भरती 21 जूनपासून…
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यातील संघटनात्मक बदलही केली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी…
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात…
निवडणूक अधिकाऱ्यांवर अनिल परबांचे गंभीर आरोप मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वादात सापडली आहे. “१९ व्या फेरीनंतर सरळ २३ व्या फेरीला सगळे निकाल वाचले गेले. तसेच निवडणूक प्रक्रिया संपताना ठाकरे…
मुंबई : मुंबईतून मान्सून दाखल होऊन आठवडा उलटून गेला तरीही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. धरणक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने एकुण सात पैकी पाच जलाशयांनी तळ गाठला असून दोन जलाशयांमध्ये…
आसाम : सिक्कीम येथे ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून मुसळधार पावसामुळे देशभरातली सुमारे २००० पर्यंटक पुरात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रातील २८ पर्यंटकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…