Category: महाराष्ट्र

Maharashtra News

बांगलादेशासारखे महाराष्ट्रात होणार नाही-मनोज जरांगे

वडीगोद्री ( जालना) : आरक्षणाचा विषय सरकारने समजून घेतला पाहिजे. हा विषय साधासुधा नाही, खूप भयानक वेदना आणि आक्रोश समाजात आहे. पण बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर जे झाले ते महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्र सर्व जाती धर्माचा आहे. त्यामुळे इथे…

सिंधुदुर्गातील जंगलात सापडलेल्या महिलेने स्वत:च बनाव रचला होता !

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी येथील जंगलात सापडलेल्या महिलेच्या बाबतची उकल आता झाली आहे. या महिलेने स्वताच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचे तपासात पुढे आले आहे. तशी धक्कादायक कबुली तीने दिली आहे. मानसिक आजारपणातून आपण स्वतःला…

सेल्फीची मस्ती अंगाशी.. बोरणे घाटात युवती कोसळली खोल दरीत..थरारक रेस्क्यू ऑपरेशनद्वारे जवानांनी दिले जीवदान !

सातारा : जिल्ह्यातील ठोसेघर-सज्जनगड परिसरात बोरणेि घाटात एक तरुणी सेल्फी काढत असताना दरीत कोसळली होती. या तरुणीला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने बाहेर काढले. ठोसेघर-सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात आज…

जरांगेंचा नारायण राणेंसह राम कदमांना इशारा

जरांगेंचा नारायण राणेंसह राम कदमांना इशारा बीड : राज्यातील मराठा आरक्षणाचा  प्रश्न सोडवण्यासाठी समाजम्हणून आपल्यालच निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागेल. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी कागदपत्रांची तयारी ठेवा. ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे समाजाने उभे राहायचं असा आवाहन करतानाच मनोज जरांगे यांनी भाजपा आमदार राम कदम आणि खासदार नारायण राणे यांनाही इशारा दिलाय. राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांसह नारायण राणेंनाही त्यांनी चांगलंच फटकारले. विधानसभेत कोणाला पाडायचं हे 29 ऑगस्ट ला ठरवणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. ‘मराठवाड्यात जाऊन एकदा बघतोच मनोज जरांगे काय करतात’, असं नारायण राणेंनी म्हटल्यानंतर मनोज जरांगे यांनी आज त्यांना प्रत्युत्तर दिलंय. मी दादांना म्हटलंच नाही मराठवाड्यात यायचं नाही. तुम्ही काय बघून घेणार. मी जर समजा म्हणलोच तर तुमचं कोकणात जाणं ही अवघड होईल असं मनोज जरांगे म्हणाले. आमदार राम कदम यांनी कशाला यात उडी घ्यावी असं म्हणत रात्रंदिवस हे भाकरी खात नाही ताकच पितेत. मी स्वाभिमान गहाण ठेवून पक्षासाठी काम करणारा त्यांच्यासारखा नाही. मला माझा मराठा मोठा करायचा आहे हे मी ठरवलंय. असे जरांगे म्हणाले.…

सर्व योजनांचे रुपांतरण करुन गावात कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न करा-कीर्ती किरण पुजार

अशोक गायकवाड   रत्नागिरी : केंद्र शासन, राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेऊन गावामध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत. या सर्व योजनांचे रुपांतरण करुन एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील…

शिमला, मंडीमध्ये ढगफुटी; एकाचा मृत्यू, 30 जण बेपत्ता

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्यानं हाहाःकार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती…

विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणला धोका ? प्रकाश आंबेडकरांवाचा दावा

बीड :  येत्या विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. दरम्यान मविआच्या नेत्यांनी आरक्षणासंदर्भातील भूमिका मांडलीय त्यावरही प्रकाश आंबेडकरांनी संशय व्यक्त केला आहे. 55 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि सगे सोयरेच्या अंमलबजावणीला विरोध…

पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ

 सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला नवी दिल्ली : बोगस प्रमाणपत्राव्दारे आयएएस बनलेल्या पुजा खेडकरच्या अडणीत वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाने तीचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे तीला आता कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. त्यातच…

सर्व योजनांचे रुपांतरण करुन गावात कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न करा – कीर्ती किरण पुजार*

अशोक गायकवाड*   रत्नागिरी : केंद्र शासन, राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेऊन गावामध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत. या सर्व योजनांचे रुपांतरण करुन एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील…

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले अभिवादन*

अशोक गायकवाड   रत्नागिरी : लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी अभिवादन केले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी…