Category: महाराष्ट्र

Maharashtra News

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले अभिवादन*

अशोक गायकवाड   रत्नागिरी : लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी अभिवादन केले. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी…

उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन हा दरेकारांचा राजकीय डाव – जरांगें

जालना: वैयक्तिक कोणाच्याही दारात आपण आंदोलन करु शकतो. पण मराठ्यांचं कोणतंही आंदोलन सुरु नसताना तुम्ही आंदोलन करता म्हणजे हा राजकीय डाव आहे, प्रवीण दरेकरांचा यामागे हात आहे असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील…

नरेंद्र मोदींचा ‘मानस’ स्लग- १४० कोटी भारतीयांना होणार फायदा! 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  ‘मन की बात‘ या रेडिओ कार्यक्रमाच्या 112 व्या भागाता आपाल नवा मानस जाहीर केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतरचा हा दुसरा भाग होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशासाठी मानस या विशेष मोहिमेचा…

विधानसभेसाठी भाजपची २८८ मतदारसंघात तयारी

कोल्हापूर : ‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने २८८ मतदारसंघांत तयारी केली आहे. जास्तीची तयारी सरकार येण्यासाठी उपयुक्त ठरते,’ असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘भाजपने सर्व २८८ मतदारसंघांत निरीक्षक नियुक्त केले…

आरक्षणावरून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न- आंबेडकर

कोल्हापूर : सत्ता कोणाची येणार हे सांगता येणार नाही, मात्र येत्या निवडणुकीत सत्तापालट होणार हे नक्की, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. सत्तेत येण्यासाठी काही पक्षाचे नेते राज्याऐवजी जात आणि समाजाचा…

नियोजन कार्यालयाने विकास कामांचा निधी तातडीने वितरीत करावा – उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : जिल्हा नियोजनमधून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या प्रस्तावाला सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घ्यावी. त्यानंतर जिल्हा नियोजन कार्यालयाने तातडीने निधी वितरीत करावा. हा निधीही वेळेत…

महायुती सरकारच्या घोषणा फसव्या- विजय वडेट्टीवार

नाशिक – केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. दुष्काळ, अवकाळी, गारपीट, कमी पर्जंन्य, पाणी टंचाई, पिकावरील रोग, वादळं अशी नैसर्गिक संकटं कायम उभी आहेतच. वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून…

अर्थसंकल्पावरून राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्पावरू लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक झालेले असताना राज्यसभेतही काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार आक्रमक झाले. दरम्यान, विरोधी पक्षांमधील खासदारांनी…

केंद्र शासनाच्या मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला हस्तांतरित करा

खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत उठवला आवाज   नवी दिल्ली : मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या जमिनीचा मुद्दा आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित…

केंद्र शासनाच्या मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला हस्तांतरित करा

खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत उठवला आवाज   नवी दिल्ली : मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या जमिनीचा मुद्दा आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित…