Category: महाराष्ट्र

Maharashtra News

तीन ब्रिलियंटस माढ्यात एकत्र

सोलापुर : शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाने आज पुन्हा एकदा भाजपाप्रणीत महायुतीला धोबीपछाड दिली. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहीते पाटील हे तीन ब्रिलियंटस…

सावंतवाडी गंजीफा कलेला मिळाला ‘जीआयटी टॅग’  

सावंतवाडी : सुमारे 500 वर्षांपूर्वीचा सावंतवाडी गंजीफा कलेचा वारसा सावंतवाडी संस्थांनचे राजमाता श्रीमंत सत्वशीला देवी भोसले आणि राजेसाहेब श्रीमंत शिवराम राजे भोसले यांनी जपून ठेवला होता. त्यांच्या पश्चात त्यांची डोर राणीसाहेब शुभदा देवी भोसले आणि युवराणीसाहेब श्रद्धा राजे भोसले यांनी सांभाळली आहे आणि या सावंतवाडीच्या गंजिफा कलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचवले आहे. यावर्षी १६ जानेवारीला भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री  द्वारा ‘जीआयटी टॅग’ सावंतवाडी गंजिफा कलेला मिळालेला आहे. ही गोष्ट सावंतवाडीकरांसाठी खूप गर्वाची आहे. ज्यांनी या पारंपारिक कलेला वेळोवेळी जतन करून या पारंपरिक गंजीफा कलेचा वारसा जपलेला आहे. सावंतवाडी गंजीफा कार्डला मिळालेल्या ‘जीआयटी टॅग’मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी गंजीफा कार्डचा अस्सल सेट सावंतवाडी पॅलेस वर्कशॉप मधून मिळणार आहे,ज्यामुळे पर्यटकांची फसगत होणार नाही. हा सर्वात मोठा फायदा ‘जीआयटी टॅग’ मिळण्याचा आहे. वरील सर्व भौगोलिक मानांकन कायदेय प्रक्रिया मध्ये एडव्होकेट समीक्षा राजेंद्रकुमार दाभाडे यांनी पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे व सावंतवाडी गंजीफा कलेला ‘जीआयटी टॅग’ मिळवून दिलेला आहे.

गवळी ‘भावना’ सारुन प्रचाराला लागल्या !

मुंबई : माझ्या वडिलांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना विनंती करून वाशिम जिल्हा निर्माण केला. वाशिम जिल्ह्यात शिवसेना माझ्या वडीलांनी रुझवली. त्यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पराभव करून या मतदार…

मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीय

राहुल गांधींचा पलटवार भंडारा: बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर बोलायचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमद्राखाली पुजा करतात, विरोधकांच्या मासांहर खाण्यावर टिका करतात… आपल्या या कृतीने सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्नावरून ते लक्ष हटवू…

रामटेकनंतर बच्चू कडूंचा नागपुरात काँग्रेसला पाठींबा

नागपूर : आमदार बच्चू कडू यांनी महायुतीवर आणखी तीव्र प्रहार केला आहे. अमरावतीमध्ये प्रहारचा उमेदवार रिंगणात उतरविल्यानंतर रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता कडू यांनी नागपूरच्या निवडणुकीतही उडी घेत काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनाही पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसच्या हजारीपहाड येथील सभेत…

विशाल पाटलांना सांगलीत प्रकाश आंबेडकरांचा पाठींबा

सांगली: सागंलीच्या जागेवर उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील  यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील नाराज आहेत. विशाल पाटील यांनी आता सांगलीतून अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे. ते जर निवडणूक लढविणार…

रत्नागिरी- सिंधुदूर्गात भाजपच, नारायण राणे उमेदवारीसाठी सज्ज

सिंधुदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर अखेर भाजपाने एकतर्फी मोहोर उमटवली आहे. भाजप नेते नारायण राणे हे येत्या १९ एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या जागेसाठी एकनाथ शिंदे गटाचे किरण…

मोदींना देश तोडायचा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर

रमेश औताडे  मुंबई : राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…

मविआने भाजपसोबत वीस जागा फिक्स केल्या- आंबेडकर  

चंद्रपूर : महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या २० जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशा काही मतदारसंघातील जागांची नावे घेत या जागा फिक्स केल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर…

असली नकलीचा फैसला आता जनताच करेल – जयंत पाटील

नागपूर : महाराष्ट्र मध्ये दोन पक्ष फोडले तरी देखील प्रतिसाद मिळत नाही. म्हणून नकली आणि असलीचा लोकांमध्ये संभ्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधातच यंदाचा निकाल असेल, मायबाप…