Category: मुंबई

Mumbai news

उद्धव ठाकरे यांंच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर संपन्न

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदार व विधीमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्यावतीने गुरूपौर्णिमेच्या शुभदिनी काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबीराचे संपूर्ण…

भारतीय मराठा महासंघाकडून ठाणे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी !!

मुंबई : विश्ववंदनीय हिंदूपदपादशहा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिन्दवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती समस्त हिंदूंचे स्फुर्तिदैवत हिंदवी स्वराज्याचे दुसरे पदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांच्या अतुलनिय शौर्याचे पोवाडे नेहमीच…

हिट अँड रनचं सत्र कधी थांबणार!

मुलुंडमध्ये ऑडीची 2 ऑटो रिक्षाला धडक, चालक गंभीर     मुंबई : राज्यातील हिट अँड रनचे सत्र सुरुच आहे. वरळीमधील हिट अँड रनचं प्रकरण शांत झालं नाही तोच मुलुंडमध्ये आणखी…

अतिवृष्टीच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी

प्रत्यक्ष स्थळ भेटी देत केली नवी मुंबईतील पावसाळी स्थितीची पाहणी     नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा क्षेत्रामध्ये कार्यरत नवी मुंबई : दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या संततधार…

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आरसा गेटवर विविध मागण्यांबाबत निदर्शने

मुंबई : चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे २३ जुलै २०२४ या दिवशी आरसा गेट, मंत्रालय येथे भोजन सुट्टीत निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहेत. यापूर्वी संघटनेच्या…

आज अरविंद परांजपे यांच्या हस्ते स्वराज्यभूमी येथे ध्वजारोहण

मुंबई : २३ जुलै रोजी लोकमान्य टिळकांची १६८ वी जयंती आहे. भारतीय स्वातंत्र्याचे जनकाचे ऐतिहासिक समाधी स्थानामुळे पुनित झालेल्या गिरगाव चौपाटीचे २०१५ साली स्वाराज्यभूमी असे नाव शासनाने ‌जाहिर केले. २०२४…

प्रख्यात लेखक पत्रकार मनीष वाघ यांच्या ‘विश्लेषण’ या लेखन संग्रहाचे प्रकाशन

हे पुस्तक म्हणजे जणू ‘बौद्धिक पोस्ट मार्टम’ इति समाजसेवक डॉ.राजेश मढवी     मुंबई : मुहूर्त गुरुपौर्णिमेचा आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार स्व.चंद्रशेखर वाघ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून लेखक पत्रकार मनीष…

आरक्षणावरून शरद पवारांची राज्य सरकारवर सडकून टीका

मुंबई:  महाराष्ट्राला शांततेची गरज आहे यात शंका नाही. मात्र आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सरकारची भूमिका सामंजस्याची दिसली नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारचे कान टोचले. भुजबळ यांनी घेतलेली भेट आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले…

मनोज जरांगेचा फडणवीसांवर हल्लाबोल

जालना : एकीकडे मराठा समाजाशी गोड गोड बोलायचं आणि दुसरीकडे ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे हा फडणवीस साहेबांचा डाव दिसतो. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांनी. महाविकास आघाडीची आणि महायुतीची…

विधानसभेसाठी महाराष्ट्रातही ‘युपीचा फॉर्म्युला’

रमेश औताडे  मुंबई :सर्वात जास्त खासदार निवडणुकीत जिंकून आलेले उत्तरप्रदेश हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात समाजवादी पार्टीच्या करिष्म्याने मोदी सरकारला धक्का दिला. उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीने जे…