सरकारी बाबूंनी बनवले शेतकऱ्याला भंगारवाला!
रमेश औताडे मुंबई : बळीराजाचे राज्य असा महाराष्ट्राचा गौरवपुर्ण उल्लेख केला जातो पण याच महाराष्ट्र राज्यातील सरकारी बाबू शेतकऱ्यांना भंगारवाला ठरवून मोकळे झाले आहेत. नारायण पाटील हे शेतकरी गेली २०…
Mumbai news
रमेश औताडे मुंबई : बळीराजाचे राज्य असा महाराष्ट्राचा गौरवपुर्ण उल्लेख केला जातो पण याच महाराष्ट्र राज्यातील सरकारी बाबू शेतकऱ्यांना भंगारवाला ठरवून मोकळे झाले आहेत. नारायण पाटील हे शेतकरी गेली २०…
नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने याविषयी जनजागृती करण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविल्या जात…
लैलाच्या सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा मुंबई : अभिनेत्री लैला खान हिच्यासह तिची आई आणि चार भावंडांच्या २०११ सालातील हत्याकांडाप्रकरणी लैलाचे सावत्र वडील परवेज ताक याला सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा…
मुंबईकरांना आलंय टेन्शन मुंबई : हवामान खात्याकडून रोज दिल्या जाणाऱ्या वाढत्या तापमानाच्या इशाऱ्याने आधीच बेजार झालेल्या मुंबईकरांना आता या उकाड्यासोबतच वाढत्या वीजबिलाचेही टेन्शन आले आहे. उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी एसी, कुलर आणि पंख्याचा वापर…
मुंबई : पाण्यासाठी तहानलेल्या महाराष्ट्रासाठी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले असून याचाच एकभाग म्हणून तहानलेल्या मराठवाड्यासाठी आमिर खानच्यामदतीने शिवार पाणीदार करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहि. “पाण्याची जल…
मुंबई : डोंबिवली आज केमिकल कंपनीत झालेल्या बॉयरलच्या स्फोटाने हादरली. या स्फोटात अमुदान केमिकल कंपनीतील आठ कामगार होरपळून ठार झालेत. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की तब्बल चार किलोमीटर पर्यंत कानटळ्या…
रमेश औताडे मुंबई : सव्वातीन लाख हेक्टर जलक्षेत्र असणारा कोकण ७२० किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याने समृध्द आहे. असे असताना जिथे पाणी नाही तिथे मत्स्य विद्यापीठ म्हणजे, आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातय…
मुंबई : क्रेडिट कार्ड सायबर फसवणुकीतील १०० टक्के रक्कम वाचवण्यात बोरिवली येथील एमएचबी पोलिसांना यश आले. तक्रारदाराने याप्रकरणी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतल्यामुळे ही रक्कम वाचवण्यात यश आले. बोरिवलीत वास्तव्यास असलेल्या…
मुंबई : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही…
नवी मुंबई : शहरांचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिडको महामंडळात मंजूर पदांपेक्षा निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी सिडकोत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना काम पूर्ण…