Category: ठाणे

Thane news

ठाणे जिल्ह्यात आरटीईसाठी ११ हजार अर्ज दाखल

अर्ज भरण्याची ३१ मे अंतिम तारीख ठाणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेच्या नव्या नियमावलीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुन्हा पूर्वीच्या नियमावली नुसार प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी…

ठाण्यात नालेसफाईचे काम ६० टक्के झाले; ३१ मेपर्यंत काम पूर्ण करणार – आयुक्त सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे : महापालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम काहीसे उशीरा सुरू झाले असले तरी आता ते सरासरी ६० टक्के झाले आहे. हे काम वेगाने सुरू असून ३१ मेपर्यंत सगळे काम…

डोंबिवली स्फोटात ८ कामगार ठार

मुंबई : डोंबिवली आज केमिकल कंपनीत झालेल्या बॉयरलच्या स्फोटाने हादरली. या स्फोटात अमुदान केमिकल कंपनीतील आठ कामगार होरपळून ठार झालेत. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की तब्बल चार किलोमीटर पर्यंत कानटळ्या…

विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी सात कंपन्यांची निविदा यशस्वी

विरार, ता. २३ (बातमीदार) : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील ११ पॅकेजमधील कामांसाठी सात कंपन्यांनी निविदा जिंकली आहे. मुंबई रस्ते विकास महामंडळातर्फे नुकतीच सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात…

अखेर मुरबाड – कल्याण बसची भाडेवाढ मागे

मुरबाड : मुरबाड ते कल्याण बस भाडे शुक्रवारपासून (ता. २४) दहा रुपयांनी कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामुळे रोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची रोज प्रत्येकी वीस रुपयांची बचत…

डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार!

मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची डोंबिवली स्फोटानंतर प्रतिक्रिया डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…

डेब्रिज डम्पिंगला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर चोवीस तास गस्ती पथके तैनात करण्याचा निर्णय

कांदळवन क्षेत्र, पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन होणार – आयुक्त सौरभ राव अनिल ठाणेकर ठाणे : कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे महापालिका…

अंबरनाथमध्ये नालेसफाईचा मुहूर्त लागेना!

बदलापूर : पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत; मात्र अंबरनाथ शहरातील नालेसफाई झालेली नाही. नालेसफाई न झाल्याने अतिवृष्टी झाली, तर नाले तुडुंब भरून वाहतात, अनेकदा सखल भागात पूर परिस्थिती…

महावितरणच्या कुचकामी कारभाराचा मुक्या जीवांना फटका!

बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : अंबरनाथ तालुक्यातील राहटोलीतील शेतकरी अय्याज पोंजेकर यांच्या तीन म्हशींचा वीजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे; मात्र याबाबत तक्रार करूनदेखील महावितरणचे कोणीही अधिकारी व…

वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका ठाणेकरांना

ठाणे :  ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका आता ठाणेकरांना बसत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा तोंडावर आला असतांना आता कुठे महापालिकेने वृक्षांची छाटणी सुरु केली आहे. मात्र…