उन्हाळ्याच्या सुट्टीतील ‘मामाचे गाव हरवतेय’ !
विशेष राजेंद्र साळसकर मुलांची परिक्षा संपली आणि उन्हाळ्यची सुट्टी पडली की, पालकांच्या मनावरील एक ताण सैल होतो पण त्याचबरोबर एक नवा ता मनावर प्रभाव टाकायला सुरूवात करतो आणि तोच अधिक…
विशेष राजेंद्र साळसकर मुलांची परिक्षा संपली आणि उन्हाळ्यची सुट्टी पडली की, पालकांच्या मनावरील एक ताण सैल होतो पण त्याचबरोबर एक नवा ता मनावर प्रभाव टाकायला सुरूवात करतो आणि तोच अधिक…
काहीतरी नवीन… श्याम तारे लग्न समारंभ, वाढदिवस किंवा इतर कोणताही कार्यक्रम असला तरी आणि आमंत्रण पत्रिकेत कृपया भेटी आणू नयेत अशी सूचना केली असली तरी आपल्याला भेटवस्तू न घेता जाणे…
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका तर संपल्या म्हणजेच मतदान आटोपले आहे.मात्र देशात अन्यत्र निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे अद्याप आचारसंहिता उठलेली नाही. महाराष्ट्रात काही…
मुंबई : क्रेडिट कार्ड सायबर फसवणुकीतील १०० टक्के रक्कम वाचवण्यात बोरिवली येथील एमएचबी पोलिसांना यश आले. तक्रारदाराने याप्रकरणी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतल्यामुळे ही रक्कम वाचवण्यात यश आले. बोरिवलीत वास्तव्यास असलेल्या…
मुंबई : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही…
विरार, ता. २३ (बातमीदार) : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील ११ पॅकेजमधील कामांसाठी सात कंपन्यांनी निविदा जिंकली आहे. मुंबई रस्ते विकास महामंडळातर्फे नुकतीच सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात…
मुरबाड : मुरबाड ते कल्याण बस भाडे शुक्रवारपासून (ता. २४) दहा रुपयांनी कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामुळे रोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची रोज प्रत्येकी वीस रुपयांची बचत…
मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची डोंबिवली स्फोटानंतर प्रतिक्रिया डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
कांदळवन क्षेत्र, पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन होणार – आयुक्त सौरभ राव अनिल ठाणेकर ठाणे : कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे महापालिका…
अशोक गायकवाड सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्या प्रस्तावाची प्रत राज्यपाल कार्यालयास पाठविण्यात यावी. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात…