Author: bittambatami.com

प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा प्रसन्न गोळेने जिंकली

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय १५ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धा पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलच्या प्रसन्न गोळेने जिंकली. उत्तम फटकेबाजीसह अचूक सोंगट्या टिपत प्रसन्न…

जे.के. स्पोर्टस्, वीर नेताजी, यश क्रीडा दुसऱ्या फेरीत दाखल

मुंबई शहराची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा – २०२४-२५ जे.के. स्पोर्टस्, वीर नेताजी, यश क्रीडा दुसऱ्या फेरीत दाखल मुंबई : जे.के. स्पोर्टस्, वीर नेताजी, यश क्रीडा यांनी मुंबई शहर…

पार्ले महोत्सवात होम मिनिस्टर ठरल्या शीला वावळे

विविध स्पर्धांमध्ये वरिष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग मुंबई : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेत पार्ले महोत्सव २०२४ च्या होम मिनिस्टर पैठणीच्या मानकरी ठरल्या शीला वावळे तर उपविजेत्या ठरल्या लक्ष्मी शिरसाट आणि वर्षा…

अंध खेळाडूंसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तर्फे काॅंक्वेस्ट २०२४ ही अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा ठाण्यामध्ये रंगणार आहे. येत्या…

वारली चित्रावलीचे आयोजन

मुंबई : दीपाली चाळके हिच्या या संकल्पनेवर वारली चित्रावली हा अभिनव कार्यक्रम, विश्व भरारी फाउंडेशन आणि विलेपार्ले येथील ख्यातनाम चित्रकार चित्रा वैद्य आणि चंद्रशेखर नाईक, तसेच त्यांचे सहकारी यांच्या मदतीने…

एसटीच्या भाईंदर -पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करणार – प्रताप सरनाईक

अशोक गायकवाड भाईंदर : एसटीच्या भाईंदर पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत भव्य असे वातानुकूलित मच्छी मार्केट बनविण्यात येणार आहे. याबरोबरच परिवहन विभागाचे उपप्रादेशिक…

तळाच्या फलंदाजांनी भुवड संघाला तारले

ठाणे :घसरगुंडी झाल्यावर तळाच्या फलंदाजांनी किल्ला लढवत सामना अनिर्णित राखत गणपत भुवड संघाला ठाणे फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लब आयोजित १६ वर्षे वयोगटाच्या पहिल्या तुकाराम सुर्वे स्मृती दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या…

बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती (रजि.) ही संघटना राबवित असलेल्या शालेय विद्यार्थी दत्तक योजनेतील बालमोहन विद्यामंदिर शाळेतील दोन विद्यार्थीनींना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.संदिपजी चव्हाण साहेब व संघाचे उपाध्यक्ष…

मुंबईतील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचले आहे. मुंबईवर गुरुवारी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. धुक्यामुळे सकाळीच संध्याकाळ झाल्यासारखा वाटू लागलं होतं. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हळूवार वारा आणि आर्द्रतेमुळे प्रदूषकांचं विसर्जन होऊ शकलं…