कांद्याने रडवल्याची मुख्यमंत्र्यांची कबूली
मुंबई : लोकसभा निवडणूकीत संविधान बदलणार हे सांगण्यात आलं, चारशे पारचा नारा देण्यात आला, लोकांनी हे डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली त्यात कांद्याच्या निर्यातीवरून झालेला घोळ होताच या कांद्याने आम्हाला रडवले अशी कबुली…
