Category: विशेष लेख

दाभोलकरांचा वारसा पुढे नेवू या…

दखल डॉ. टी. आर. गोराणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी आणि खुनाला कारणीभूत असणारे सूत्रधार शोधण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या लक्षात आले होते. त्यासाठी संघटनेने जिल्हा प्रशासनापासून…

मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !

वाचक मनोगत लोकसभेच्या रिंगणातील पाचव्या टप्याची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक खऱ्या अर्थाने गाजली ती मतदारांच्या गायब झालेल्या नावामुळे. मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब होणे हे दर निवडणुकीस स्वाभाविक…

जागतिक कासव दिन

दिन विशेष श्याम ठाणेदार २३ मे हा दिवस संपूर्ण जगात जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. १९९० पासून हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीत कासवाला खूप…

मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम?

पर्यावरण मिलिंद बेंडाळे सर्व प्रकारच्या प्रदुषणाबरोबरच वाढते वायू प्रदूषण ही गंभीर समस्या असून मातेच्या गर्भात असताना वा पहिल्या दोन वर्षांमध्ये मुले प्रदुषित हवेच्या संपर्कात आल्यास त्यांच्या मेंदूची रचना बदलत असल्याचे…

भारतीय माहिती क्रांतीचे जनक राजीव गांधी

दिन विशेष श्याम ठाणेदार आज २१ मे, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज ३३ वा स्मृतीदिन. राजीव गांधी यांना भारतीय माहिती क्रांतीचे जनक असे म्हटले जाते. आधुनिक विचार आणि…

माणुसकी जपणारे अविनाश पाठक

    शुभेच्छा वर्षा विजय देशपांडे आज-काल समाजात सारखी ओरड ऐकू येत असते की माणुसकी दिसत नाही. मात्र हे विधान खोटे ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक…

आता बटाट्यासह अन्य भाज्यांच्या दरात वाढ

अन्नधान्याच्या महागाईने सर्वसामान्यांना पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून डाळींचे भाव भडकल्याने जनता हैराण झाली होती; मात्र बटाटे, कांदे आणि इतर भाज्यांचे दरही वाढत आहेत. सरकारचेच आकडे याला…

जागतिक मधमाशी दिन

दिन विशेष श्याम ठाणेदार आज २० मे, आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिका पालन तज्ज्ञाचा २० मे १७३४ रोजी स्लोव्हनिया…

विलिनीकरणाचे तरंग!

विश्लेषण प्रा. अशोक ढगे ‘इंडिया’ आघाडीतील प्रादेशिक पक्षांना ‘एनडीए’विरोधात एक सक्षम पर्याय उभा करण्याची संधी आहे. भाजप अनेक पक्षांना खिंडार पाडण्यात यशस्वी झाल्यामुळे आपण एकत्र येत लढायला हवे, असा विरोधकांचा…

अर्थव्यवस्थेची भरारी, लोक कर्जबाजारी

लक्षवेधी कैलास ठोळे हल्ली बचतीपेक्षा खर्च करण्यावर जास्त भर दिला जातो. बाजारात चलन फिरले तर अर्थव्यवस्था चांगली राहते, हे जणू नव्या पिढीचे गृहितक बनले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसर्‍या क्रमाकांची…