विश्वचषकासाठी संतुलित संघ निवड
विशेष श्याम ठाणेदार पुढील महिन्यात २ जून ते २९ जून या कालावधीत अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशात टी २० विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेपसाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित…
विशेष श्याम ठाणेदार पुढील महिन्यात २ जून ते २९ जून या कालावधीत अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशात टी २० विश्वचषक स्पर्धा होणार असून या स्पर्धेपसाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित…
विशेष मनोज शिवाजी सानप लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने दि.16 मार्च 2024 आदर्श आचार संहिता जाहीर केली आहे. लोकसभेत योग्य, कार्यक्षम…
काहीतरी नवीन… श्याम तारे बरेचदा “आज चांगले वाटत नाही” असे मनात येऊन जाते पण त्याचे नेमके कारण आपल्या लक्षात येत नाही. आता विज्ञानाने त्यासाठी काही सोप्या आणि सहज करण्यासारख्या गोष्टी…
‘टाटा सन्स’ने समूहाच्या आणखी एका कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. ‘टाटा सन्स’ने सिंगापूर गुंतवणूक कंपनी ‘टेमासेक’कडून दहा टक्के शेअर्स खरेदी करून ‘टाटा प्ले’मधील आपला हिस्सा वाढवला आहे. या करारानंतर ‘टाटा…
विशेष मनोज शिवाजी सानप आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ…
विश्लेषण प्रा. नंदकुमार काळे एव्हाना मतदानाचे आकडे समोर येत असून मतदानाच्या तिसर्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र उमेदवारांमधील चुरस, पक्षांचे यशाचे दावे आदी लक्षात घेता ही निवडणूक इतिहासात वेगळी…
पैलू प्रा. अशोक ढगे दर वर्षी कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या प्रश्नांचा उहापोह होत असला तरी त्यांची स्थिती सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही. उलटपक्षी, वाढती बेरोजगारी ही अनेकांपुढील मोठी समस्या आहे.…
दिन विशेष भागा वरखडे एकीकडे लोकसभा निवडणुकींची धामधूम तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना साजरा होत असणारा यंदाचा महाराष्ट्र दिन खास म्हणायला हवा. अलिकडे राज्याने बर्याच अप्रिय घटना…
मॉन्सूनच्या सामान्य पावसाच्या अंदाजानुसार खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्याची सरकारची अपेक्षा आहे. अर्थ मंत्रालयाने मासिक आर्थिक अहवालात म्हटले आहे की परकीय चलनाची मजबूत आवक आणि अनुकूल व्यापार तूट यामुळे रुपया अधिक…
उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसतात. यात शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर…