लढवय्या गोलंदाज!
रवीचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अचानक निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. संघाला गरज उरली नसेल तर निरोप घेतलेला बरा, असा विचार त्याने केला. भारतीय फिरकीचा आधारस्तंभ बनून अश्विनने भारतीय…
रवीचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अचानक निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. संघाला गरज उरली नसेल तर निरोप घेतलेला बरा, असा विचार त्याने केला. भारतीय फिरकीचा आधारस्तंभ बनून अश्विनने भारतीय…
खातेवाटप पार पडले असले तरी महायुतीच्या सहमती एक्सप्रेसला ट्रॅकवर यायला बराच काळ लागला. मिळालेल्या भरपूर जागांमुळे मित्रपक्षांवर दबाव आणून महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न होता; परंतु एकनाथ शिंदे…
भारताचा शेजारी देश नेपाळ काही महिन्यांपासून भारताला मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा करत आहे. नेपाळ विद्युत प्राधिकरणा (एनई) नुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये नेपाळने 13 अब्ज नेपाळी रुपये किंवा सुमारे…
महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज म्हणजे ३ जानेवारी २०२३ रोजी १९४ वि जयंती. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्यच आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म…
दलित वस्ती सुधार योजने नुसार प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालयास, दलित वस्ती सुधारणा करीता निधी दिला जातो. सदर निधीतून रस्ता खडीकरण, डांबरीकरण, शौचालय, समाज मंदिर इत्यादी कामे या निधीतून फक्त दलित…
आमच्या लहानपणी असा आजकाल बरेचदा उल्लेख केला जातो. त्याचा अर्थ इतकाच की गेल्या पन्नास साठ वर्षात खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्यांची यादी खूप मोठी होईल पण काही बाबतीत पूर्वी जे…
दक्षिण कोरियामध्ये जेजू एअरचे बँकॉक ते मुआन या मार्गावरचे विमान रविवारी मुआन विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या अपघातात विमान भस्मसात होऊन १७९ प्रवाशी दगावले. या अपघाताने संपूर्ण जगात हळहळ…
सध्याच्या काळात पर्यावरणविषयक प्रश्न अतिशय गुंतागुंतीचे झाले असून संपूर्ण मानवजातीनेच माणूस म्हणून आपण कुठे आहोत, याचा विचार करण्याची गरज जाणवू लागली आहे. हे लक्षात घेता 2025 मध्ये डोळे उघडून आपला…
महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई आता प्रदूषणाचीही राजधानी बनू लागली आहे. मुंबईतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मागील काही दिवसात मुंबईतील हवेचा दर्जा अतिशय खराब नोंदवला गेला त्यामुळे दिल्ली पाठोपाठ आता…
पान १ वरुन फेब्रुवारी 2013 पासून उत्पादन किंमत निर्देशांक सर्वोच्च पातळीवर पोहोचला. अन्न, मालवाहतूक आणि श्रम यांच्यावरील खर्चाचा दबाव हे एक आव्हान राहिले. गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार सारखा…