Category: विशेष लेख

कॉपीची कुप्रथा

आपल्याकडे फेब्रुवारी – मार्च हा परीक्षांचा काळ असतो. या महिन्यात परीक्षा पार पाडण्याची जणू परंपराच आहे. दहावी – बारावी या बोर्डाच्या परीक्षा याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय,…

भ्रष्टाचार: दहशतवादाचे अदृश्य केंद्र-डॉ. सुधांशु यादव

दहशतवाद ही केवळ बंदुका आणि बॉम्बची भाषा नाही; ती समाजाच्या मुळाशी लागलेल्या किडीची, अविश्वासाची आणि घृणेची अभिव्यक्ती आहे. वरवर पाहता दहशतवाद आणि भ्रष्टाचार हे दोन भिन्न गुन्हे वाटू शकतात, परंतु…

कबड्डी संघटनांचा शिल्पकार शंकरराव ऊर्फ बुवा साळवी !

कबड्डीच्या विकासासाठी उत्तुंग भरारी घेतलेले शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांचे नाव भारत देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील अग्रक्रमाने नव्हे तर सर्वप्रथम घ्यावे लागेल असं त्यांचे व्यक्तिमत्व होतं.त्यांनी कबड्डीवर मनापासून…

अजितदादांनंतरची पक्षसंघटना

राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्युमुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. धडाडीचा, कार्यक्षम आणि शिस्तबद्ध नेता म्हणून लौकिक असलेले अजित पवार आगामी काळात राज्याच्या राजकारणात…

हिमालयात बर्फाचा दुष्काळ

दिल्लीसारख्या महानगरांमधून येणारी प्रदूषित हवा केवळ लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत नाही, तर हिमालयालाही संक्रमित करत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, शहरी भागातील वायू प्रदूषण सीमा ओलांडून हिमालयात पोहोचत आहे. हे सीमापार प्रदूषण…

डेज संस्कृतीमुळे संस्कृती आणि मूल्यांशी दुरावा !

फेब्रुवारी महिना सुरू झाला की तरुणांना वेध लागतात ते वेगवेगळे डेज साजरे करण्याचे. त्यासाठी ते जय्यत तयारीही करतात. रोझ डे पासून सुरू झालेला डेजचा हा महोत्सव व्हॅलेंटाईन डे ला संपतो.…

अशा शस्त्रक्रिया नको रे बाबा…

वैद्यकीय उपकरणांच्या उद्योगाला कृत्रिम बुद्धिमत्तेने घेरले आहे त्यामुळे आता शस्त्रक्रिया कक्षात नजर टाकली तर कृत्रिम बुद्धिमत्तेने चालणारी अनेक उपकरणे आढळतील. या उपकरणांच्यामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक होतात असे मानले जात असले…

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायलाच हवा…

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केल्यास सावरकरांचा नाही तर या पुरस्काराचाच गौरव वाढणार आहे, इतके सावरकरांचे योगदान मोठे आहे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले…

जागतिक दर्जाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातीलच नाही तर जगातील एक नावाजलेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली म्हणजे आज हे विद्यापीठाला ७७ वर्ष पूर्ण होऊन ७८…

चेहऱ्यावरील अॅसिड…

महिलांच्या चेहऱ्यावरील अॅसिड हल्ले केवळ अत्याचारच नाहीत तर अतिशय क्रूर मानवी वृत्तीचे प्रतीक म्हणून निंदनीय देखील आहेत परंतु केवळ महिलाच नव्हे तर आजकाल काही पुरुषही ‘फेशियल’ या सौन्दर्यासाठीच्या नावाखाली चेहऱ्यावर…