Category: विशेष लेख

ट्रम्पशाहीमुळे ट्रुडो जात्यात

कॅनडामध्ये खलिस्तानी अतिरेकी असल्याचे मान्य करताना भारताच्या भूमिकेवर टीका करण्याची दुटप्पी नीती कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी अंगिकारली. आता मात्र ट्रम्पशाही आल्यामुळे ते चिंतीत आहेत. कॅनडाची अर्थव्यवस्था संकटात असून प्रचंड…

क्रांतिकारकांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे

आज १४ नोव्हेंबर, स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल क्रांतिकारक तसेच क्रांतिकारकांरांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी लाखो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले त्यात वस्ताद लहुजी…

पंजाबचे वाळवंट?

‘ग्रेन बाऊल‌’ म्हणून ओळखला जाणारा पंजाब भारतीय शेतीचा आधारस्तंभ आहे. तिथली सुपीक माती आणि समर्पित शेतकरी दरवर्षी लाखो टन धान्याचे उत्पादन करतात, जे भारताच्या अन्न गरजा पूर्ण करतातच पण निर्यातीतही…

ट्रम्प यांच्या विजयाचा भारतात ‌‘ॲपल‌’ला डोस

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेतच नव्हे, तर संपुर्ण जगात अनेक बदल पहायला मिळत आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा असेल तो चीन आणि अमेरिका यांच्यातील वैर. यापुढे ते आणखी तीव्र…

इतर वेळेच्या फटाके बाजीवर देखील बंदी घाला

फटाके आणि दिवाळी हे समीकरणच आहे. दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले जातात त्यामुळे वायू प्रदूषण तर होतेच पण त्यासोबतच ध्वनी प्रदुषण देखील होते. फटाक्यांचे केवळ इतकेच दुष्परिणाम आहेत असे…

वसंतराव देशपांडे : राजकीय पत्रकारितेतील खरे ‘दादा’!

मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून १९६२ पर्यंत राहिले. तत्पूर्वी मोरारजी देसाई हे मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होते. म्हणजे १९५६ सालापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे…

झोप न येणे ही मोठ्या धोक्याची सूचना..

झोप ही माणसाच्याच नव्हे तर प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत महत्वाची गोष्ट असते. कारण एक दिवस जरी झोप व्यवस्थित झाली नाही तर दुसऱ्या दिवशी त्याचे कोणते परिणाम होतात हे आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवले…

शिक्षण दिन; मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन

आज ११ नोव्हेंबर आजचा दिवस संपूर्ण देशात शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो कारण आजच्याच दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर १८८८ रोजी भारताचे पहिले शिक्षण मंत्री, थोर देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल…

रतन टाटा: दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व

नरेंद्र मोदी, पंतप्रधान श्री रतन टाटा जी आपल्याला सोडून गेले त्याला एक महिना झाला आहे. गजबजलेल्या शहरांपासून ते छोटी शहरे, अगदी गावांपर्यंत, समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची उणीव तीव्रतेने जाणवत आहे.…

हवामानबदलामुळे महिलांवरील हिंसाचारात वाढ

पर्यावरण मिलद बेंडाळे हवामानबदलाचे खोलवर सामाजिक परिणाम सध्या पहायला मिळत आहेत. चक्रीवादळ, पूर आणि इतर आपत्तींमुळे महिलांवरील हिंसाचार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक असुरक्षितता आणि कौटुंबिक दबावामुळे…