हे नसते उपद्व्याप कशासाठी?
राजकारणात प्रतिपक्षाची उणीदुणी शोधणे आणि त्यांना नामोहरम करणे ही नेहमी चालतेच, नव्हे राजकारण करायचे तर ते क्रमप्राप्तच असते. अशी उणीदुणी शोधून प्रतिपक्षात भांडणे लावून देणे हे देखील एक महत्त्वाचे काम…
राजकारणात प्रतिपक्षाची उणीदुणी शोधणे आणि त्यांना नामोहरम करणे ही नेहमी चालतेच, नव्हे राजकारण करायचे तर ते क्रमप्राप्तच असते. अशी उणीदुणी शोधून प्रतिपक्षात भांडणे लावून देणे हे देखील एक महत्त्वाचे काम…
पुढच्या रविवार पर्यंत देशातली सर्व ५४३ लोकसभा जागांसाठीचे मतदान संपलेले असेल आणि त्या नंतर दोनच दिवसांनी, दि ४ जून रोजी, या दोन महिने लांबलेल्या, सात टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल,…
महाराष्ट्रात पशुविज्ञान दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विद्यापीठ हे नागपुरात आहे. यातील मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचे केंद्र हे नागपूरहून रत्नागिरी येथे कोकणात स्थलांतरित करावे अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय…
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका तर संपल्या म्हणजेच मतदान आटोपले आहे.मात्र देशात अन्यत्र निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे अद्याप आचारसंहिता उठलेली नाही. महाराष्ट्रात काही…
परवा झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी ठार झाले. त्यांच्या बरोबर इराणचे परराष्ट्र मंत्री तसेच सहा अन्य उच्च अधिकारी प्रवास करत होते. हे हेलिकॉप्टर अपघाताने पडले की…
भारतीय जनता पक्ष आता पूर्णतः सक्षम झाला असून स्वबळावर तो संपूर्ण कारभार चालवू शकतो. अशावेळी भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आधार घेण्याची काहीही गरज नाही, अशा आशयाचे विधान भाजपचे…
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाणाऱ्या पुण्यात रवीवारी रात्री दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात कायदा ठार झाला आहे. एका बढे बाप का बेटा जो अल्पवयीन आहे दारूच्या नशेत दोन माणसांना बेदरकार ड्रायव्हिंग…
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका आटोपत असताना, प्रचार संपायच्या आधल्या सायंकाळी, मुंबईत दोन भव्य सभा पार पडल्या. एक होती शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावरील महायुतीची तर दुसरी होती बीकेसीमधील मैदानावरील महावाकस आघाडीची. राज्यात…
या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईतील घाटकोपर परिसरात घडलेल्या दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडे याला अखेर काल अटक करण्यात आली आणि आज त्याला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या…
आपल्या देशात मिली जुली सरकार असणे हेच आता फायद्याचे राहणार आहे अशा आशयाचे विधान शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले असल्याचे वृत्त आहे. असे विधान करण्यापूर्वी…