विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
खर्डी : शहापूर नगरपंचायत हद्दीतील संत ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर व सरकारी गोडाऊन परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. तसेच सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने येथील रहिवाशी गेल्या दोन वर्षांपासून हैराण झाले…
खर्डी : शहापूर नगरपंचायत हद्दीतील संत ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर व सरकारी गोडाऊन परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. तसेच सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने येथील रहिवाशी गेल्या दोन वर्षांपासून हैराण झाले…
भिवंडी : ठाणे-घोडबंदर रस्ता बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक भिवंडी-नाशिक महामार्गाद्वारे चिंचोटीकडे वळविण्यात आली आहे. यामुळे ठाणे-भिवंडी महामार्गासह चिंचोटी-अंजूरफाटा मार्गावर मागील तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या…
मुंबई, ता. २६ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा ४ जूननंतर मुखभंग होणार आहे, अशी बोचरी टीका भाजप नेते…
आयुष्याची संध्याकाळ मजेत घालवू या !! महापालिकेच्या सेवानिवृत्तांचे स्नेहसंमेलन प्रचंड उत्साहात संपन्न मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचे प्रथम स्नेहसंमेलन श्री.संजय मोरे, श्री. विजय पाताडे,…
ठाणे : मनोगत आणि आठवणी असलेली पुस्तके ही समाजाचा खऱ्या अर्थाने सांस्कृतिक इतिहास असतात. हा इतिहास रंगभूमीच्या अभ्यासकांनी लिहावा असे मत लेखक व अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले. कृष्णा…
मतदानानंतर पाटील-कथोरे वाद पेटला कल्याण: मुरबाड येथील शिवळे येथे आयोजित केलेल्या मोजक्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांनी नाव न…
मुंबई : एड्स नियंत्रणांत आणण्यासाठी देशातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्र आवश्यक असल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या धर्तीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने…
१० जूनपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदवीच्या ३ आणि ४…
मुंबई: मुंबईसाठी राज्य सरकारने दिलेला राखीव पाणी साठा शिल्लक असला तरी असलेला जलसाठा पाऊस पडेपर्यंत जपून वापरायला हवा असे आवाहन मुख्यमंत्त्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात मुंबई…
ठाणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस ताणतणावात वावरत असून, वाढत्या तणावामुळे हायपर टेंशन सारखा त्रास अनेकांना जडतो आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी रोज चालणे, योगा, आहारात बदल करणे आवश्यक…