आता तिसरी मुंबई !
मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईची रचना करण्यात आली. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये नव्या मुंबईचीही जुनी मुंबई झाली. त्यानंतर आता तिसरी मुंबई विकसित करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे…
मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईची रचना करण्यात आली. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये नव्या मुंबईचीही जुनी मुंबई झाली. त्यानंतर आता तिसरी मुंबई विकसित करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे…
जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र शासनाने जमीन घेऊन तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याची तयारी सुरू केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आम्ही सत्तेत आलो तर काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही…
कोल्हापूर: शाहू महाराज आमची आमच्या अस्मिता आहे. त्यांच्या केवळ प्रचारालाच नव्हे तर विजयी मिरवणूकीलाही मी येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं ठाकरे गटाचे प्रमुख…
एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टिका ठाणे: बाळासाहेब ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सवंगडी मानायचे. पण उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी असल्यासारखे वागवायचे. पण इथून पुढे हे खपवून घेतले जाणार नाही. अब राजा का बेटा…
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट…
उद्धव ठाकरेंचा इशारा सांगली : औरंगजेबाची वृत्ती तुम्हाला का म्हणायच नाही? औरंगजेबाने मराठ्यांबाबत लिहून ठेवलं होतं. पहाडीत राहणारे मरहट्टे तमाम दुनियेला भारी आहेत. वीरांचा शूरांचा हा इलाखा आहे. पहाडी मुलखात तमाम दुनियेला ते भारी…
नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणूका जाहिर झाल्यात आणि भारतातील सगळ्यात जुन्या आणि सर्वात मोठ्या विरोधी पक्षाकडे आज रेल्वेचे तिकीट काढण्यासाठीही खर्च करण्याची परवानगी नाही. इन्कम टॅक्सने भारतीय जनता पक्षाशी षडयंत्र करून आमची…
मुंबई : भाजपचे अकोल्यातील उमेदवार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिले नाही. भाजपचा अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.…
नवी दिल्ली : भाजपने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच समावेश नाही. भाजपने याआधी 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या…
सातारा: केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या गाडीचा गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घडला. रामदास आठवले हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी…