भविष्याच्या दृष्टिकोनातून जलजागर महत्त्वाचा – अॅड. सुनिल तिवारी
मनीष वाघ यांच्या ‘जीवन त्यांना कळले हो…’ पुस्तकाचे प्रकाशन ठाणे : ‘मुबलक आणि सहज मिळणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल तर जलजागर महत्त्वाचा आहे. त्यातून भविष्यातल्या पाणी प्रश्नाला उत्तर मिळू शकते.…
