सरकारी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे अन्नत्याग
रमेश औताडे मुंबई / सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे खरिब व रब्बी हंगामात नोंदीचा गोंधळ झाल्याने धान पिकाचे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्याने शेतकरी नेते लोकमित्र रमेश यशवंत हिंदुराव यांनी अन्नत्याग उपोषणाचा…
वृद्ध महिला, पुरुष आणि नागरिकांकडून कौतुक
कृष्णा पाटलांनी थेट रुग्णालय आमच्या दारात आणले आरोग्य शिबीराच्या माध्यमातून गंभीर आजारावर मोफत उपचार ठाणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा सप्ताह राबविण्यात येत असून उपमुख्यमंत्री…
अखेर धोकादायक विजेचे पोल काढण्यात आले
माथेरान : माथेरान मध्ये अनेक ठिकाणी जुने गंजलेल्या स्वरूपात विजेचे पोल आहेत जे वादळी वाऱ्याने केव्हाही उन्मळून पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती याबाबत दि.४ ऑगस्ट रोजी ” विजेच्या…
मर्जिया पठाण यांच्यामुळे वाचले मातेसह नवजात अर्भकाचे प्राण
ठाणे : माणसे एवढी निग्गरगट् झाली आहेत की शेजारी वेदनेने माणूस तळमळत असतानाही ढुंकूनही पहात नाहीत. मात्र, मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांनी रस्त्यावर वेदनेने तळमळणार्या गर्भवतीला ओळखपाळख…
मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात नजीबभाईंच्या रुपाने बदल व्हावा ही सर्वांचीच इच्छा – ना.आदिती तटकरे
अनिल ठाणेकर ठाणे : नजीबभाईसाठी एक संकल्प करुयात की, माता की चौकी च्या या शुभदिनी व नवरात्रीच्या नऊ दिवशी नवदुर्गेची आपण सर्वजण पूजा करतो त्या या मंगलदिनी नजीबभाई यांना…
खाडीलगत असलेले क्षेत्र “वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट” करिता आरक्षित -प्रताप सरनाईक
अनिल ठाणेकर ठाणे : परदेशात जसे “वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट” करून परिसर सुशोभित केला जातो, त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून पर्यटनाला चालना दिली जाते त्याच पद्धतीने ओवळा-माजिवडा विधानसभा…
ळफाटा रस्ते बाधित पुन्हा बेमुदत उपोषणाच्या पवित्र्यात
००००० दीड वर्षापासून रस्ते बाधितांना मोबदला देण्यास टाळाटाळ कल्याण – कल्याण शिळफाटा रस्ते बांधितांना गेल्या दीड वर्षापासून त्यांची रस्ते भूसंपादनातील भरपाईची रक्कम देण्यास शासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
दीप गचांडे यांना ‘ये गं ये गं परी’ बालनाट्यासाठी सर्वोत्कृष्ट लेखकाचा प्रथम पुरस्कार
मुंबई : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २० व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत संदीप प्रभू गचांडे यांना ‘ये गं ये गं परी’ बालनाट्य लेखनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट लेखक…
४६ हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटी रूपये विद्यावेतन-मंगलप्रभात लोढा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजपर्यंत नोंदणी केलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना आज डीबीटीद्वारे ४२ कोटी रूपये विद्यावेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य,…
