आणखी किती दिवस आंदोलनच करायचे
आझाद मैदानातून सर्व अन्यायग्रस्तांचा सवाल रमेश औताडे मुंबई : गल्ली पासून दिल्ली पर्यंत, ग्रामसेवकापासून पंतप्रधान यांच्यापर्यंत निवेदन देणे, निवेदनाचे स्मरणपत्र देणे, स्मरणपत्र दिले आहे हे सांगण्यासाठी पुन्हा निवेदन देणे. तरीही…
