ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांना कर्मवीर पुरस्कार
आदर्श विकास मंडळाचा 40 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न ठाणे : आदर्श विकास मंडळाचा 40 वा वर्धापन दिन सोहळा 1 सप्टेंबरला संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष बी. बी. मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ…
आदर्श विकास मंडळाचा 40 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न ठाणे : आदर्श विकास मंडळाचा 40 वा वर्धापन दिन सोहळा 1 सप्टेंबरला संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष बी. बी. मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ…
ठाणे : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाच्या विधानसभा निवडणूक-जाहीरनामा समितीची टिळक भवन , दादर येथे नुकतीच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी…
महाराष्ट्राचा सुखकर्ता व रिअल महाराष्ट्र या रील स्पर्धेचे आयोजन ठाणे : शिवसेना युवासेनाच्या वतीने गेली अनेक वर्षपासून मुंबई, ठाणे येथे गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. यावेळी खासदार डॉ.…
अनिल ठाणेकर ठाणे :सरकारच्या विविध शासकिय योजनांमधून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य होत असताना महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्डचे संजय केळकर यांच्या हस्ते रविवारी भगवती…
ठाणे : शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिवा शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेला आठ हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग…
ठाणे : ‘प्रोजेक्ट दिशा’ या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलाप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे. आपल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…
राजेंद्र साळसकर मुंबई – पोयसर जिमखान्याचे प्रणेते, मार्गदर्शक माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सौजन्याने राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त पोयसर जिमखाना स्पोर्ट्सॲव्हरच्या सहकार्याने, “द बर्थ ऑफ ॲथलीट” या विषयावर चर्चासत्र, परिसंवाद,…
मुरबाड: तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य जनतेची कामे होत नसल्याने मुरबाडच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रशासकीय प्रमुख म्हणून मुरबाड तहसील…
भिवंडी:प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलीसह पळून गेलेल्या युवकाला पोलिस घेऊन येत असताना रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी तपास करणारे पोलिस व मुलीच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. अनिकेत…
वसई : वसई म्हटले की, हिरवागार निसर्ग, फळबागा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगररांगा, बावखले, सुंदर तलाव असे चित्र समोर येते. निसर्गाच्या समृद्धीने वसईची हरित वसई म्हणून ओळख निर्माण झाली आहे. नागरिकांना शुद्ध…