एकीच्या बळाने बेस्ट थांबा पूर्ववत
रमेश औताडे मुंबई : बेस्ट प्रशासना तर्फे कोणतीही पूर्व सूचना न देता अनेक वर्षे एकाच ठिकाणी असलेला बेस्ट बस थांबा स्थलांतरित करण्यात आला होता. मात्र अंध, अपंग, वृद्ध, विद्यार्थी…
रमेश औताडे मुंबई : बेस्ट प्रशासना तर्फे कोणतीही पूर्व सूचना न देता अनेक वर्षे एकाच ठिकाणी असलेला बेस्ट बस थांबा स्थलांतरित करण्यात आला होता. मात्र अंध, अपंग, वृद्ध, विद्यार्थी…
रमेश औताडे मुंबई : महाराष्ट्र शासन अंगीकृत सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने प्रथमच सुरक्षा रक्षकांनचे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन,रायगड हॉस्पिटल ब्लड…
येणाऱ्या निवडणुकांची चाहूल दररोज गडद होते आहे. आता राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी जोरात तयारी सुरु केली आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी श.प. या दोन्ही पक्षांनी राज्यभरात यात्रा, सभा घेण्यास सुरवात…
आज ८ ऑगस्ट, आपल्या इरसाल आणि गावरान भाषेतील विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोद सम्राट शाहीर दादा कोंडके यांची जयंती. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट सृष्टीवर एकहाती अधिराज्य गाजवून…
दखल आशय अभ्यंकर अलिकडच्या काळात गुणवत्तावाढीपेक्षा शिक्षणाचा धंदा करून पैसे कमावण्याला जास्त महत्त्व दिले जात आहे. शिक्षणतज्ज्ञ म्हणवून घेणारेच शिक्षणाचा बाजार मांडत असतील तर गुणवत्ता कशी येणार, असा प्रश्न पडतो.…
सोलापूर: मी कुणाचा माणूस आहे यावर कुणाला कुणाचा मेळ लागेना, मी फक्त आणि फक्त मराठा समाजाचा माणूस आहे आणि माझा मालक मराठा समाज आहे असं ठणाकावून सांगत मनोज जरांगे यांनी प्रकाश आंबेडकरांना चोख प्रत्युत्तर…
मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. गोरेगाव, अँटॉप हिल – वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर – विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २ हजार ३० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला…
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. या योजनेला मिळालेला वाढता प्रतिसाद पहाता राज्य सरकारने १५ ऑगस्टची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. पण ज्यांनी अर्ज…
नवी दिल्ली : अमित शाह आणि पीएम मोदी मणिपूरला जाऊ शकले नाहीत ते बांगलादेशला जाणार असेल तर त्यांनी जावं आणि ज्या पद्धतीने रशिया- युक्रेन युद्ध थांबवलं म्हणत होते, त्या पद्धतीने बांगलादेश युद्ध सुद्धा…