जमिनीच्या वादातून सरपंचानेच दिली जीवे मारण्याची ‘सुपारी’,
मुख्य आरोपींना अटक; तीन जण फरार – पो. नि. बाळासाहेब खाडे अशोक गायकवाड कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरीचा सरपंच जयेंद्र देशमुख याने वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सुपारी देत दोघांना…
मुख्य आरोपींना अटक; तीन जण फरार – पो. नि. बाळासाहेब खाडे अशोक गायकवाड कर्जत : कर्जत तालुक्यातील पळसदरीचा सरपंच जयेंद्र देशमुख याने वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सुपारी देत दोघांना…
मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील गोदाम अधीक्षक व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप भगवंतराव नलावडे यांची यूनियनच्या शिफारशीनुसार भारत सरकारने मुंबई पोर्ट…
वाशी रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात भव्य मानवी साखळीचे आयोजन मुंबई : भारतात दरवर्षी ३ ऑगस्ट या दिवशी अवयवदान दिन साजरा करण्यात येतो. तर १३ ऑगस्ट या दिवशी जागतिक अवयवदान…
ठाणे : उपनगरीय रेल्वे गाड्यांवर प्रवाशांचा ताण आल्याने अनेकजण सुरक्षित प्रवासासाठी किंवा अंतर्गत प्रवासासाठी रस्ते वाहतुकीला प्राधान्य देतात. परंतु गेल्याकाही दिवसांपासून खड्डे, वाहतुक बदल आणि पोलिसांकडून अपुरे नियोजन यामुळे जिल्ह्यात…
टिएमटीच्या ताफ्यात वर्षभरात १८६ विद्युत बसगाड्या ठाणे : ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात १२३ विद्युत वातानुकूलीत बसगाड्या दाखल झाल्याने ठाणेकरांचा प्रवास गारेगार होत असतानाच, त्यापाठोपाठ आता १५ व्या वित्त आयोगातून…
नवी मुंबईत स्वच्छतेचा नामगजर मुंबई : नवी मुंबईची ओळख संपूर्ण देशभरात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून केली जात असून स्वच्छतेची सवय मुलांमध्ये लहान वयापासूनच रुजावी यादृष्टीने विद्यार्थ्यांना केंद्रीभूत ठेवून नमुंमपा…
ठाणे : भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी हरित-पक्ष अशी सर्वमान्य ओळख असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रसिद्धीप्रमुख आणि पत्रकार संजय दळवी यांनी, आपल्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मरणोत्तर अवयवदान केले आहे. सोमवार, ५ ऑगस्ट रोजी,…
ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढवण्यासाठी आनंद विश्व…
मुंबई : तुमच्या बालकाला ठरावीक कालावधीत लस दिली आहे का, वेळ निघून तर गेली नाही ना? एकच लस दोनदा दिली गेली आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधत बसण्याची वेळ आता…
स्मशानभूमींवर खर्च केलेला १,३८४ कोटी निधी गेला कुठे? मुंबई : मुंबईतील स्मशानभूमींसाठी गेल्यावर्षी १,३८४ कोटी खर्च करून विविध विकासकामे केल्यानंतरही वरळी, शिवाजी पार्क, कुर्ला, मुलुंड आदी ठिकाणी अर्धवट कामे…