Category: महाराष्ट्र

Maharashtra News

हरवलेले मोबाईल शोधण्यात शिळ- डायघर पोलिसांची बाजी; २१२ फोन मूळ मालकांच्या हाती

CEIR पोर्टल व तांत्रिक तपासाचा प्रभावी वापर; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक दिवा, : मोबाईल हरवला की तो पुन्हा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते. मात्र, शिळ- डायघर पोलिसांनी केलेल्या प्रभावी…

दातिवलीत मूळ जमीन मालकाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; किणी कुटुंबीय भयभीत

जेसीबीच्या सहाय्याने झाडे तोडून घुसखोरीचा आरोप; बनावट कागदपत्रांच्या आधारे हक्क सांगितल्याचा दावा दिवा : दातिवली, ता. जि. ठाणे येथील सर्वे क्र. १४५/५ आणि १४७/५ या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत…

सकाळी शिवसेना, संध्याकाळी भाजपकडून एकाच सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन

कल्याण फाट्यावरील सिग्नलच्या श्रेयावरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच; उद्घाटनाच्या दिवशीच वाहतूक कोंडीचा फटका दिवा : कल्याण फाटा परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बसविण्यात आलेल्या आधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणेच्या उद्घाटनावरून बुधवारी शिवसेना आणि…

कल्याण फाटावर सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मिळणार दिलासा;

आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन दिवा : कल्याण फाटा व शीळ फाटा परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून कल्याण फाटा जंक्शन (सर्कल) येथे नव्या सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन कल्याण…

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी केली जानवली मतदान केंद्राची पहाणी…!

सिंधुदुर्गातील मतदान केंद्रांना दिल्या भेटी…! सिंधुदुर्ग(प्रतिनिधी)– कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम, 2026 अंतर्गत त्यांनी जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांची तडकाफडकी बदली…!

अपूर्वा बासूर नव्या ‘ सीईओ ‘ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी श्रीमती अपूर्वा बासूर यांची नियुक्ती…

वेदमूर्ती गजानन नामजोशी यांचे निधन

 वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य योगेश चांदेकर पालघर : वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य करणारे पालघर जिल्ह्यातील नामवंत वेदमूर्ती गजानन यशवंत नामजोशी यांचे अल्पशा आजाराने निधन…

राहुल गांधींची जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांना खास भेट

‘स्मॅश द पेट्रिआर्की’ने मुलींची मने जिंकली हरिभाऊ लाखे नाशिक – काँग्रेसच्या राज्यातील नवनियुक्त जिल्हाध्यक्षांशी संवाद साधण्यापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संबंधितांच्या कुटुंबीयांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.…

‘एमएसपी’चा लाभ घ्यायचा असेल तर १५ ऑक्टोबरपूर्वी नोंदणी करा!

डॉ. रविंद्र शेळके यांचे धान उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन अशोक गायकवाड अलिबाग: धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने धान विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत…

दिव्यांग शाळा अनुदानासाठी डॉ. जितेंद्र ओव्हाळ आक्रमक

रमेश औताडे मुंबई : दिव्यांग शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर करून पात्र शाळांकडून प्रस्ताव स्वीकारले. मात्र आता अनुदानास पात्र असलेल्या शाळांची संपूर्ण यादी जाहीर न करता एक-एक प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली असून, वेळप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला आहे. कोणत्या नियमाच्या आधारे प्रस्ताव निवडक पद्धतीने मंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जात आहेत, याचा खुलासा दिव्यांग  कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला नाही. अनुदान हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संस्थांच्या हक्काचा विषय आहे तो कोणाच्या कृपेवर किंवा निवडक प्रस्तावांच्या प्रक्रियेवर अवलंबून राहता कामा नये. दिव्यांग मंत्रालयाने तातडीने अनुदानास पात्र सर्व शाळांची यादी, पात्रतेचे निकष, प्रस्तावांची सद्यस्थिती आणि मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी. अन्यथा आंदोलन करणार असल्याचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले. 0000000