Category: मुंबई

Mumbai news

पनवेल-नांदेडदरम्यान ४० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळ्यात पनवेल-नांदेडदरम्यान ४० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत पनवेल – नांदेडदरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास…

मुंबईच्या पाणीसाठयात दिवसेंदिवस घट

जलसाठा २२.६१ टक्क्यांवर, कपातीबाबत पालिकेची चालढकल मुंबई : वाढणाऱ्या तापमानाबरोबरच मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा झपाटयाने कमी होत आहे. आजघडीला धरणांत केवळ २२.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणांमधील सुमारे…

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी…

मुंबई : निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि…

नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान

महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी नवी मुंबई : शहरात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढताना पाहायला मिळते. नवी मुंबईतील रेल्वेस्थानकाबाहेरील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्याने नागरिकांनी चालायचे कोठून असा प्रश्न निर्माण…

पक्षफुटीचा प्रचार साहित्य विक्रेताना फटका

जुना माल पडून असल्याने कोट्यवधीचे नुकसान मुंबई: राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये पडलेली फुट त्या पक्षांसाठी नव्हे तर निवडणूक प्रचार साहित्याच्या बाजारावरही पडला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे प्रचार…

एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरूवातीस १२ दिवस जगभरातील बहाई समुदाय त्यांचा महान उत्सव साजरा करतीलः रिझवान यांची माहिती

केतन खेडेकर बहाई समाजातील जगभरातील लोक त्यांचा वार्षिक उत्सव लवकरच साजरा करणार. मुंबई : हा वार्षिक उत्सव त्या कालावधीस चिन्हांकित करतो ज्यादरम्यान बहाई धर्माचे अवतार-संस्थापक, बहाउल्लाह ह्यांनी स्वतःला या युगाचे…

वरळी येथील गरवारे हॉल मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा महायुती संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.. सदर मेळाव्यात शिवसेना ,भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आर.पी.आय(आठवले गट) या सर्व…

पशू-पक्ष्यांच्या  मदतीसाठी ‘स्पॅरोज शेल्टर’चे नागरिकांना आवाहन

राजेंद्र साळसकर मुंबई: दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्याचा तडाखा माणसांबरोबर पशूपक्ष्यांनाही  जाणवू लागला आहे. विशेषता: उंचावरून उडणाऱ्या घारीसाठी कडाक्याचे ऊन जणू काही त्यांच्या जीवाला मारकच ठरत आहे. उन्हाच्या जबरदस्त तडाख्याने माणसांबरोबर पशू-पक्ष्यांचीही …

कामगार विभागाचा मनमानी कारभार

कोरोना मृतांच्या विधवा पत्नी लाभापासून वंचित रमेश औताडे मुंबई : ४३ वर्षांपूर्वी सरकारने १९८१ साली स्थापन केलेले सुरक्षा रक्षक मंडळ नेहमीच वादात असते. मात्र आता मंडळातील जे सुरक्षा रक्षक कोरोना…

अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता

मुंबई : अग्निशमन सेवा सप्ताहाचा सांगता समारोह मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील मैदानावर २० एप्रिल रोजी पार पडला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट…