घणसोली स्टेशनसमोर ट्रक पलटी
ठाणे-बेलापूर वाहतूक कोंडी, नवी मुंबई : पनवेल कडून ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर धडकला आणि एका बघून पलटी झाला. सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला…
Mumbai news
ठाणे-बेलापूर वाहतूक कोंडी, नवी मुंबई : पनवेल कडून ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर धडकला आणि एका बघून पलटी झाला. सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला…
मुंबई:- खेळात टिकायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असे उदगार शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू धनंजय महाडिक यांनी ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या २१व्या वर्धापन दिनी प्रमुख अतिथी म्हणून…
रमेश औताडे मुंबई : सध्या जे देशभरात मनमानी राजकारण सुरू आहे ते पाहता संविधान बदलण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सामान्य माणसाला भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.भाजपला ४००…
मुबंई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन उमेदवार जाहीर मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे तर रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना…
मुंबई : मोदी सरकारचे चारशे पारचे उद्दिष्ट सत्यात आले तर ते संविधान बदलतील, असा प्रचार सध्या विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र आता विरोधकांना कुठलाही मुळ मुद्दा नसल्याने ते अशा…
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सुपारी देवेंद्र फडणवीस यांनीच दिली होती असे सांगून खळबळ उडविणाऱ्या भाजपाचे नेते किरीट सोमय्या पुन्हा बरळले आहेत. राज्याच्या हितासाठी काही कॉम्प्रमाईज करावं लागतं असं सांगत आतापर्यंत…
मुंबई : नरेंद्र मोदी मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणारच असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीतील जागा वाटप जाहीर झाल्यानंतर…
काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार मुंबई: खोटी आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई करून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी…
मुंबई : महिलांवर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच अजित पवार…