कोकणची मुले हुशार !
बारावीच्या निकालात कोकण नंबर वन पुणे : कोकणची माणसे साधी भोळी आपण नेहमीच एकत आलो आहोत, पण आता कोकणची मुले हुशार ही नवी टॅगलाईन बारावीच्या निकालामुले कोकणाला मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक…
Mumbai news
बारावीच्या निकालात कोकण नंबर वन पुणे : कोकणची माणसे साधी भोळी आपण नेहमीच एकत आलो आहोत, पण आता कोकणची मुले हुशार ही नवी टॅगलाईन बारावीच्या निकालामुले कोकणाला मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक…
मुंबई : पंचवीस वर्षांचे एक जोडपं एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे, श्रीमंतीच्या माजुरडेपणामुळे रस्त्यावर तडफडून मेले आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत?. याप्रकरणी पोलिसांवर दबाव आणणारे स्थानिक सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते तसेच वागणार.…
मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिवांना आदेश मुंबई : महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात झालेल्या मतदानाच्या खेळखंडोबाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच्या चौकशीचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्यातील शेवटच्या मुंबईसह 13 लोकसभा…
मुंबई : “मी जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओळखतो, त्यानुसार जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि जर त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या कुणावरतरी अवलंबून राहण्याची वेळ आली, तर मला वाटतं ते स्वत:च…
अमहदाबाद : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून…
179 प्रवासांचा जीव वाचला बंगळुरू : एन हवेत उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला आग लागली. पायलटनी जीवाची बाजी लावत हे बर्निंग प्लेनचे बंगळुरु एअरपोर्टवर ईमर्जन्सी लँडींग करण्यात आले. पुण्याहून कोच्चीला जाणारे…
मुंबई : मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ…
मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त होतंय नेमकं त्याच ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला गेला. मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवले गेले. ज्यामुळे बरेच लोक मतदान न करता निघून गेले. असा…
मुंबई: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी २१ मार्च २०२४ रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना उद्या…
लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणूकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्रे येथे मतदान केले. आणि ज्यांच्यामुळे ठाकरे माजी मुख्यमंत्री बनले त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहकुटुंब…