Category: मुंबई

Mumbai news

जे जे रुग्णालयातील कर्मचारी दि. ३ जुलैपासून बेमुदत संपावर

मुंबई : सारख्या बलाढ्य शहरात सर जे जे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहॆ परंतू रुग्णसेवा व देखभालीसाठी पुरेसे मनुष्यबळाची कमतरता तीव्रतेने जाणवते आहॆ. त्यातूनही कार्यरत असलेले कर्मचारी नियत…

दिवाळेगाव खाडीकिनारी स्वच्छता मोहीमेत मच्छीमार बांधवांसह महिला, विद्यार्थ्यांचा सहभाग

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ हे विशेष अभियान स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जाहीर करण्यात आले असून त्या अंतर्गत आज 29 जून रोजी नमुंमपा आयुक्त…

कित्ते भंडारी संस्थेत सेवकांचा बहुमान

मुंबई : कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेचे संस्थापक भंडारी समाजाचे मानबिंदू रावबहाद्दूर सी. के. बोले यांच्या १५५ व्या जयंतीदिनी संस्थेच्या सेवकांना त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे…

फोटोग्राफर मुख्यमंत्री झाला तर प्रॉब्लेम होतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला*

भाजप आमदार अमीत साटम यांच्या उडान या पुस्तक प्रकाशन प्रसंगी वक्तव्य* स्वतःच्या अनुभवावर लिहिलेल करियर निवडीबाबत एक व्यावहारिक पुस्तक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत* पालकांनी त्यांची स्वप्ने मुलांवर न थोपवता…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात ७ जुलैला गायन कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्य स्मरणार्थ रविवार दिनांक ७ जुलै २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता बागेश्री साने आणि कृष्णा बोंगाणे यांच्या…

महाराष्ट्रात चार महिन्यांत ८३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई: एकीकडे राज्य सरकारकडून महाराष्ट्रात वेगाने विकास होत असल्याचे दावे केले जात असले तरी ग्रामीण भागात २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात  राज्यात ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेय. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत…

कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, या योजनांसाठी कुठून आणणार?

खडसेंचा अजित पवरांना सवाल मुंबई : भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्यास…

हा अर्थसंकल्प ‘थापां’चा महापुर- उद्धव ठाकरे

मुंबई – निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असेच अर्थसंकल्पाचे वर्णन करावे…

थापांचा नाही, मायबापांचा अर्थसंकल्प – फडणवीस

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्यूत्तर देत शेतकरी, महिला, युवा मागासवर्गीय अशा सर्व घटचकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही म्हणतो की हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प…

‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’

माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची टीका मुंबई  :- आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत पाटील…