ठाणे ग्रामीण भागातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे सज्ज
ठाणे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त करणे व ग्रामीण भागातील शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विविध उपाययोजना राबवित आहे. शहरालगतच्या व हायवे लगच्या…
