Author: bittambatami.com

चार जून नंतर काहींचा करेक्ट कार्यक्रम

मतदानानंतर पाटील-कथोरे वाद पेटला कल्याण: मुरबाड येथील शिवळे येथे आयोजित केलेल्या मोजक्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांनी नाव न…

एड्स रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एआरटी केंद्र सुरू करा

मुंबई : एड्स नियंत्रणांत आणण्यासाठी देशातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्र आवश्यक असल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या धर्तीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने…

पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू

१० जूनपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदवीच्या ३ आणि ४…

जपून पाणी वापरा, मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई:  मुंबईसाठी राज्य सरकारने दिलेला राखीव पाणी साठा शिल्लक असला तरी असलेला जलसाठा पाऊस पडेपर्यंत जपून वापरायला हवा असे आवाहन मुख्यमंत्त्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात मुंबई…

टायटन मेडीसिटी हॉस्पिटलने हायपर टेशंन दिनानिमित्त वॉकथोन

ठाणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस ताणतणावात वावरत असून, वाढत्या तणावामुळे हायपर टेंशन सारखा त्रास अनेकांना जडतो आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी रोज चालणे, योगा, आहारात बदल करणे आवश्यक…

रिया विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहाराकडून सत्कार

विशेष प्रतिनिधी लातूर : महाराष्ट्र रस्ते विकास महांडळाचे चे उपाध्यक्ष/ महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड,लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ ॲडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आणि उद्योजक…

…तर घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना टाळता आली असती !

वाचक मनोगत मुंबईच्या घाटकोपरमधील पेट्रोलपंपाजवळील अनधिकृत होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले. मुंबईतील समस्त होर्डिंग्सचे स्टक्चरल ऑडिट झाले आहे का हे तात्काळ तपासण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या…

मुलांनो मैदानात या…

आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. २१ व्या शतकातील या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट फोन, इंटरनेट हे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनले आहेत. केवळ घरातील मोठ्या माणसंकडेच नव्हे…

का वाढेना मतदानाचा टक्का?

नोंद भागा वरखडे निवडणूक आयोग, पक्षांनी मतदान वाढावे, यासाठी भरपूर प्रयत्न केले, बूथस्तरापर्यंत यंत्रणा राबवल्या; परंतु मतदान वाढले नाही. मतदार आपला हक्क का डावलतो आहे, आपले सरकार निवडण्याबाबत उत्सुक का…