निवडणूक रोख्याच्या चर्चांतून अदाणी अंबानी गायब कसे ?!
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या निवडणूक रोखे योजनेचे कायद्याचे कवच काढून टाकल्यानंतर कायद्याचा एक महत्वाचा मुद्दा खरेतर अधोरेखित होतो आहे. भारत सरकारने गुप्ततेची हमी देऊन रोखे योजना सुरु केली पण सर्वोच्च…
