त्या सात तासानंतर मला पुनर्जन्म मिळाला – सीमा पाटील
रमेश औताडे मुंबई : जगभरातील १८ केसेस मधील ६ केसेस भारतात नोंद झालेल्या हृदयाच्या एका दुर्मिळ आजाराने मला ग्रासले होते. मी जगण्याची आशा सोडली होती. मात्र या दुर्मिळ आजारावर ७…
सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर
शैलेश तवटे मुंबई : महाराष्ट्र सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आवाजी मताने मंजूर झाला. शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रसचे दिलीप वळसे-पाटील, भाजप आमदार संजय कुटे आणि आमदार रवी राणा यांनी सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला होता. यावेळी आवाजी…
कल्याणच्या काळा तलाव साफसफाईत दिरंगाईसाठी ठेकेदाराला नोटीस
कल्याण – येथील पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील दैनंदिन साफसफाईत दिरंगाई केल्याने कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी येथील स्वच्छतेचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराला ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. ठेकेदार नियुक्तीसाठी नव्याने…
ठरलं! १४ नोव्हेंबरला होणार मंत्रिमंडळाच्या शपथविधी !
स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचाचा मुहुर्त अखेर ठरलाय. येत्या शनिवारी दिनांक १४ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. १५ नोव्हेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचे चहापान आहे आणि…
रस्ते अपघातातील बळींची संख्या चिंताजनक
गेल्या दहा वर्षात देशभरात झालेल्या अपघातात १५ लाख ३० हजारांहून अधिक अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाने ही आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. केंद्रीय रस्ते…
खाणाऱ्यांपुढे पिकवणारे दुय्यम
बाजारात शेतीमालाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूंचे भाव ठरवण्याचा अधिकार उत्पादकांना आहे. त्यात सरकार कधीही हस्तक्षेप करीत नाही; परंतु शेतीमाल हेच एकमेव उत्पादन असे आहे, की त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही…
आंतर कॉलेज मल्लखांब स्पर्धेत जान्हवी, ऋषभ विजेते…
मुंबई : मुंबई विद्यापीठातफे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन मल्लखांब पुरुष व महिला स्पर्धेत महिला गटात डहाणुकरच्या जान्हवी जाधव आणि पुरुष गटात रहेजाच्या ऋषभ गुबाडेने वैयक्तिक विभागात अव्वल क्रमांक मिळवला. सांघिक स्पर्धेत…
