Author: bittambatami.com

डोंबिवलीत वीजेचा पुरवठा दहा तास बंद

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर, गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर भागाचा वीज पुरवठा मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होता. हा बंद वीज पुरवठा सुरू करण्याचे महावितरण अभियंत्यांचे रात्रीपासून प्रयत्न सुरू…

मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही- राहुल गांधी

केरळ : मी वायनाडचा खासदार राहायचे की रायबरेलीचे, या संभ्रमात आहे. पण मला कुठलेही इश्वरी संकेत मिळत नाहीत. पंतप्रधान मोदींना मात्र तसे काहीसे करता येते. देवानेच पंतप्रधान मोदींना देशातील प्रमुख विमानतळे आणि वीज प्रकल्प अदानींकडे सोपवण्याचे निर्देश…

निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय

मुंबई : महाराष्ट्रातून जीएसटीसह सर्व प्रकारच्या कर संकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार स्थापन…

२४ जूनपासून संसदेचं अधिवेशन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर आता संसदेचे पहिले अधिवेशन येत्या २४ जूनपासून सुरु होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करू…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत धुसफूस

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिला वर्धापन साजरा करणाऱ्या शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस एन कार्यक्रमात पहावयास मिळाली. काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा नुकतेच अहमदनगरमध्ये पाडला. या सोहळ्यात स्टेजवर बसलेल्या नेत्यांकडून एकमेकांवर खोचक टीका…

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जालना : अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाय. त्यांच्या उपोषणचा आज ५ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला…

चार सहा महिने थांबा, राज्य सरकारच बदलतो- शरद पवार

मुंबई : “सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली…

कुवेतमध्ये अग्नीकल्लोळ

सहा मजली इमारतीला आग; ४१ भारतीय कामगारांचा मृत्यू नवी दिल्ली : कुवेतमधिल एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यात ४१ भारतीय कामगारांचा समावेश आहे. हा आकडा वाढण्याची…

महायुतीचा पुन्हा मविआशी मुकाबला

विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरले; मुंबई : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार आज फायनल झाले. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिमदिवशी मुंबई शिक्षक मतदार संघ वगळता उर्वरीत तीन जागांवर भाजपाप्रणित…